Author: Mustan Mirza
-

मुंबई कूस बदलत आहे…
•
मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, ही मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांची केवळ राजकीय अपेक्षा नव्हती; ती एक सांस्कृतिक आणि भावनिक गरज होती. त्याला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी होती. त्यामुळेच, मराठी माणसाचं, शिवसेनेचं आणि मुंबईचं एक अतूट नातं आहे, अशी “सामूहिक धारणा” गेल्या अनेक दशकांत तयार झाली होती. ज्याला कॉँग्रेसने खतपाणी घालून, मुंबई…
-

राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती
•
राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये…
-

शब्द हे शस्त्र आहे, शस्त्र हे शस्त्रच आहे ; जपून वापरा : महेश म्हात्रे
•
साधे बोलणे, सहज संवाद असो किंवा सोशल मीडियावर दिलेल्या आक्रमक प्रतिक्रिया, शाब्दिक भोसका-भोसकी हे आज आपल्या देशातील रोजचं वास्तव बनले आहे आणि दुर्दैवाने, त्या टोकदार शब्दांना आता, प्रत्यक्ष धारदार शस्त्रांची साथ मिळू लागली आहे. मग अगदी साध्या वादातून रक्तरंजित हाणामाऱ्या होण्यापर्यंत मजल गेली तर दोष कोणाला देणार? अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत,…
-

संगणेशाय नमः
•
आज गणेश जयंती. आज गणेश जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा होताना दिसतो. आपल्या सर्वांचा लाडका गणपती हा “गुणपती” म्हणूनही ओळखला जातो… “त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी” हेच गणपतीचे खरे स्वरूप. आणि म्हणूनच, गणेशाची उपासना म्हणजे, ज्ञानाची साधना, गुणांची, सद्गुणांची उपासना होय. आम्हीं मात्र उपवास आणि उपवासाचे पदार्थ याचाच जास्त विचार करत असतो. असो,…
-

प्रवास एका फोटोचा!
•
आत्ता, दुपारी चार वाजता, मी दादरच्या टिळक ब्रिजवरून जाताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘परिचित’ फोटोने माझे लक्ष वेधले. खरेतर भूतकाळात नेले… साधारणतः जानेवारी २००२ चा तो काळ होता. तरूण भारत, नागपूरमध्ये मुख्य संपादक म्हणुन मी काम करत होतो. तेव्हाचे नागपूर आजच्या सारखे “मोठे शहर” झाले नव्हते. बहुतेक लोक एकमेकांना ओळखत……
-

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; देशाने गमावला पर्यावरण रक्षणाचा मार्गदर्शक
•
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पारिस्थितिकीविद् आणि विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अल्प आजाराने त्रस्त असलेल्या गाडगीळ यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. डॉ. माधव गाडगीळ यांनी अनेक…
-

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता आरोपी
•
अकोला | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या झाल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (6 जानेवारी) अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज…
-

‘शोध मराठी मनाचा’चा २१ वा जागतिक मराठी संमेलन सोहळा यंदा गोव्यात
•
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे २१ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत चंदा गोळ्याच्या पवित्र भूमीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकडकर भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन ९…
-

सावधान! “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…
•
“खारे वारे (Sea Breezes) म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे आणि मतलई वारे (Land Breezes) म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे असतात… पण, आता काहीतरी आक्रित घडतंय… कसेही कुठून जाणारे… आपल्यासोबत काहीही वाहून नेणारे, “मतलबी वारे” वाहू लागले आहेत… थाटामाठ बारामती नगरातील पवार कुटुंबियांनी एकत्रितपणे धन-कुबेर “अडाणी कथेचे” कृत्रिम-प्रज्ञादायक पारायण…
-

यशवंतराव ते पृथ्वीराज
•
सातारा जिल्ह्यातील दोन चव्हाण, दोन्ही नेते वेगवेगळ्या कालखंडात कार्यरत राहिले… पण त्यांच्यातील “साम्य” आता नव्याने समोर येत आहे… संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर, यशवंतराव कॉँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. तर २०१४ पर्यंत किल्ला लढविणारे पृथ्वीराज हे कॉँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री, त्यानंतर सलग तीन वेळा देवेंद्र फडणवीस आणि एकेकदा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे…
