Author: Mustan Mirza
-
विधवा महिलेला सासऱ्यांच्या मालमत्तेतून भरणपोषणाचा हक्क : दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
नवी दिल्ली : विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधवा महिलांच्या आर्थिक हक्कांबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट झाला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरिश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर सासऱ्यांकडे…
-
सरकारी अधिकार्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचा नवा नियम
•
मुंबई : सरकारी सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता सरकारने नवा अंकुश लावला आहे. यानुसार कोणताही परदेश दौरा केवळ सरकारच्या परवानगीनेच करता येणार असून, त्याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागणार आहे. अनेकदा काही अधिकारी खासगी संस्थांच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. यापुढे अशा…
-
कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सव
•
कोल्हापूर – महाराष्ट्र दिनमान’कडून कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात हे साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील समूह, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार…
-
राज ठाकरे यांचे वक्तव्य: ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत’
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खराब रस्त्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप…
-
‘नथुराम गोडसे व्हावे लागेल’ या धमकीनंतर थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेरात मोर्चा
•
राज्यातील राजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील एका मोठ्या वादाची सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादावरून, कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना “नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी दिली. या धमकीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेमका वाद…
-
सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने मुंबई उच्च न्यायालयासाठी १४ नव्या न्यायाधीशांची शिफारस
•
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी १४ नव्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सर्व वकीलांचा समावेश असून, केंद्र सरकारने नावे मंजूर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाखाली नियुक्तीची अंतिम अधिसूचना जारी झाल्यानंतरच त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती होईल. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, जे मे महिन्यापासून कॉलेजियमचे नेतृत्व करत आहेत, यांनी…
-
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, आरोपी ताब्यात
•
दिल्ली : राजधानीच्या राजकारणाला हादरा देणारी घटना बुधवारी घडली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जनता दरबारात हल्ला केला. आरोपीने प्रथम दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेम चुकल्याने मुख्यमंत्र्यांना इजा झाली नाही. त्यानंतर त्याने थेट गुप्ता यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला…
-
ऑनलाइन गेमिंगवर केंद्राची कडक नजर; विधेयकाला मंजुरी
•
नवी दिल्ली : देशात वाढत्या ऑनलाइन बेटिंग अॅप्स आणि सेलिब्रिटींमार्फत होणाऱ्या जाहिरातींमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग संदर्भातील महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा उद्देश भारतीय ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचे नियमन करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणे हा आहे. लवकरच हे विधेयक लोकसभेत…
-
मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप
•
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या २२ महिन्यांत तब्बल २ लाख ३६ हजार ५२ कुणबी जात प्रमाणपत्रे नागरिकांना देण्यात आली आहेत. ९ नोव्हेंबर २०२३ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पार पडली असून, दरमहा सरासरी दहा हजारांहून अधिक प्रमाणपत्रे दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने कुणबी समाजासाठी दिलेल्या आरक्षणाच्या…
-
मुंबईकरांसाठी येणार २६८८ एसी रेल्वे –प्रवाशांना मोठा दिलासा
•
मुंबई : राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत मुंबई व राज्यातील प्रवाशांना दिलासा देणारे पाच मोठे निर्णय जाहीर करण्यात आले असून त्याचा थेट फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. उपनगर रेल्वे सेवेत प्रवाशांच्या वाढत्या ताणाचा विचार करता एकूण २६८८ एसी…