Author: Mustan Mirza

  • मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?

    मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?

    उरण येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर अत्याधुनिक ई-स्पीड बोटसेवा १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. ही सेवा सुरू होण्यास मागील सहा महिन्यांपासून विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवासी संख्या घटल्याने खर्चाचा प्रश्न उरण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात प्रवासी वाहतूक…

  • ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनानेही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका माडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन…

  • सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली

    सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत ३३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४०३ जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लम्पी हा त्वचेशी संबंधित आजार असून, त्याचा सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात झाला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ६८५ जनावरांना…

  • वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई: पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते हाती घेतल्यावर तीन वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव…

  • कबुतरांना दाणे टाकण्यावरून वाद, वृद्ध नागरिकाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

    कबुतरांना दाणे टाकण्यावरून वाद, वृद्ध नागरिकाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

    मीरा रोड: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच मीरा रोड येथे कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेल्या वादातून एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाला मारहाण करण्यात आली. त्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

  • मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना २ कोटींचा भुर्दंड; पालिका अ‍ॅक्शन मोडवर

    मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना २ कोटींचा भुर्दंड; पालिका अ‍ॅक्शन मोडवर

    मुंबई: राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या मराठीत असणे सक्तीचे केले असतानाही, अनेक दुकानदार या नियमाचे पालन करत नाहीत. यामुळे मुंबई महानगरपालिकेने अशा दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ३,१३३ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून तब्बल १ कोटी २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही मराठी पाट्या न…

  • पत्नीला भारतात ठेवण्याच्या अटीविरोधात पतीची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    पत्नीला भारतात ठेवण्याच्या अटीविरोधात पतीची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    नवी दिल्ली: लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. नोकरीसाठी परदेशात जायचं असल्यास, पत्नीला भारतातच ठेवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या अटीला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. काय आहे प्रकरण? सॉफ्टवेअर…

  • समृद्धी महामार्गावर ‘१ हजार डोळे’, वेगमर्यादा ओलांडल्यास ऑनलाइन दंड

    समृद्धी महामार्गावर ‘१ हजार डोळे’, वेगमर्यादा ओलांडल्यास ऑनलाइन दंड

    अमरावती: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ५०० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास चालकांना ऑनलाइन दंड आकारला जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, या कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाइन दंड या महामार्गावर…

  • मुंबईतील ‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांवर गुन्हा दाखल

    मुंबईतील ‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांवर गुन्हा दाखल

    मुंबई: पंचशील नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ८० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ‘आशापुरा ग्रुप’च्या सात संचालकांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामुळे हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न धोक्यात आले आहे.या गुन्ह्यात चेतन भानुशाली, प्रवीण चामरिया, माया दिकमत ठान,…

  • ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणी मुंबईत बैठक, शासनाचा थेट आदेश नाही- मुख्यमंत्री

    ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणी मुंबईत बैठक, शासनाचा थेट आदेश नाही- मुख्यमंत्री

    मुंबई : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात सरकारने कोणताही थेट आदेश दिलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, नांदणी परिसरातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणावर ही बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.…