Author: Mustan Mirza
-

प्रवास एका फोटोचा!
•
आत्ता, दुपारी चार वाजता, मी दादरच्या टिळक ब्रिजवरून जाताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘परिचित’ फोटोने माझे लक्ष वेधले. खरेतर भूतकाळात नेले… साधारणतः जानेवारी २००२ चा तो काळ होता. तरूण भारत, नागपूरमध्ये मुख्य संपादक म्हणुन मी काम करत होतो. तेव्हाचे नागपूर आजच्या सारखे “मोठे शहर” झाले नव्हते. बहुतेक लोक एकमेकांना ओळखत……
-

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; देशाने गमावला पर्यावरण रक्षणाचा मार्गदर्शक
•
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पारिस्थितिकीविद् आणि विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अल्प आजाराने त्रस्त असलेल्या गाडगीळ यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. डॉ. माधव गाडगीळ यांनी अनेक…
-

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता आरोपी
•
अकोला | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या झाल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (6 जानेवारी) अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज…
-

‘शोध मराठी मनाचा’चा २१ वा जागतिक मराठी संमेलन सोहळा यंदा गोव्यात
•
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे २१ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत चंदा गोळ्याच्या पवित्र भूमीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकडकर भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन ९…
-

सावधान! “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…
•
“खारे वारे (Sea Breezes) म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे आणि मतलई वारे (Land Breezes) म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे असतात… पण, आता काहीतरी आक्रित घडतंय… कसेही कुठून जाणारे… आपल्यासोबत काहीही वाहून नेणारे, “मतलबी वारे” वाहू लागले आहेत… थाटामाठ बारामती नगरातील पवार कुटुंबियांनी एकत्रितपणे धन-कुबेर “अडाणी कथेचे” कृत्रिम-प्रज्ञादायक पारायण…
-

यशवंतराव ते पृथ्वीराज
•
सातारा जिल्ह्यातील दोन चव्हाण, दोन्ही नेते वेगवेगळ्या कालखंडात कार्यरत राहिले… पण त्यांच्यातील “साम्य” आता नव्याने समोर येत आहे… संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर, यशवंतराव कॉँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. तर २०१४ पर्यंत किल्ला लढविणारे पृथ्वीराज हे कॉँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री, त्यानंतर सलग तीन वेळा देवेंद्र फडणवीस आणि एकेकदा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे…
-

माणिकराव कोकाटे अडचणीत; राजीनाम्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा
•
सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निकालानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांना…
-

स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; काँग्रेसमध्ये खळबळ
•
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रज्ञा सातव यांचा उद्या 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे त्यांनी हा…
-

विम्याच्या पैशांसाठी दुसऱ्याचा जीव; आत्महत्येचा थरारक बनाव उघड
•
लातूर जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या रकमेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून करून स्वतः मृत असल्याचा बनाव करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात लातूर पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. दि.…
-

भंडाऱ्यात ‘पुष्पा’सारखी सागवान तस्करी उघड; मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवर मोठं सिंडिकेट सक्रिय
•
भंडारा : लाल चंदन तस्करीवर आधारित ‘पुष्पा’ चित्रपटातील कथेसारखाच धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातून अवैधपणे सागवान वृक्षतोड करून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामार्गे नागपूर आणि मुंबईपर्यंत लाकडांची वाहतूक करणाऱ्या मोठ्या तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली असून, विभागाच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला जात…
