Author: Mustan Mirza

  • पुणे पोलिसांकडून तरुणींचा छळ झाल्याचा आरोप: प्रकाश आंबेडकर आक्रमक

    पुणे पोलिसांकडून तरुणींचा छळ झाल्याचा आरोप: प्रकाश आंबेडकर आक्रमक

    पुणे – पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणींना पुण्यात आणून त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? छत्रपती संभाजीनगर येथील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीकडून…

  • लोकमान्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील : नितीन गडकरी

    लोकमान्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील : नितीन गडकरी

    पुणे: लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात बोलत होते. यंदाचा पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च…

  • मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय

    मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय

    पुणे : राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तपासण्यासाठी आता शिक्षण अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी पुरवठादारांच्या गोदामांवर अचानक धाडी टाकणार आहेत. या तपासणीमध्ये गोदामांमध्ये अस्वच्छता आढळल्यास…

  • पर्यावरणपूरक गणेशोत्ससाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल

    पर्यावरणपूरक गणेशोत्ससाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल

    मुंबई: पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरे करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या मूर्तींच्या पुनर्वापरासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पीओपीच्या पुनर्वापराची प्रक्रिया आणि त्याचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा…

  • पिसागावात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ७ आरोपींना अटक

    पिसागावात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ७ आरोपींना अटक

    अहेरी : अहेरी शहरानजीकच्या रेगुलारपल्ली गावात बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक प्रशांत सिंहा यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी उपविभागाचे पोलीस निरीक्षक विशाल घुमे यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करून ७ आरोपींना अटक केली आहे.…

  • २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश

    २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश

    मुंबई: २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केल्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या दोन्ही तपास यंत्रणांनी आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्याची तयारी ठेवावी, असे म्हटले आहे. न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाशी…

  • महाराष्ट्रावर तब्बल 9.32 लाख कोटींचे कर्ज; लोककल्याणकारी योजनांचा बोजा

    महाराष्ट्रावर तब्बल 9.32 लाख कोटींचे कर्ज; लोककल्याणकारी योजनांचा बोजा

    मुंबई: महागाईमुळे वाढलेला आर्थिक ताण, राज्याच्या तिजोरीवरील भार आणि विकासासाठी घेतलेल्या कर्जामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी, अशा परिस्थितीत राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची घोषणा सुरूच आहे. राज्यात आधीच ९.३२ लाख कोटींचे कर्ज असताना आणि तिजोरीवर ताण असताना अनेक नव्या मोफत योजनांची घोषणा केली जात आहे, त्यामुळे अनेक आर्थिक तज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित…

  • महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

    महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

    मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास आता एसआयटी (विशेष तपास पथक) करणार आहे. आयपीएस अधिकारी पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखालील ही एसआयटी या प्रकरणाची चौकशी करेल. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी, भाजप आमदार…

  • वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राची वेगाने वाटचाल: मुख्यमंत्री फडणवीस

    वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राची वेगाने वाटचाल: मुख्यमंत्री फडणवीस

    मुंबई: भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यात महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्याची अर्थव्यवस्था ‘वन ट्रिलियन डॉलर’ करण्याचे उद्दिष्ट घेऊन, या दिशेने महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत आशियाई पायाभूत सोयीसुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे…

  • १ कोटी ३६ लाख मोबाईलची सेवा खंडित, सायबर गुन्हेगारीवर मोठा प्रहार

    १ कोटी ३६ लाख मोबाईलची सेवा खंडित, सायबर गुन्हेगारीवर मोठा प्रहार

    नवी दिल्ली: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, १ कोटी ३६ लाखांहून अधिक मोबाईल क्रमांकांची सेवा खंडित करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत ही माहिती दिली. दूरसंचार विभागाने नागरिकांकडून आलेल्या प्रतिक्रिया आणि तक्रारींच्या आधारावर ही कारवाई केली आहे. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना…