Author: Mustan Mirza
-
2008 मालेगाव बॉम्बस्फोट: सर्व आरोपी निर्दोष, जाणून घ्या कोणी काय प्रतिक्रिया दिली
•
मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या या स्फोटात 6 लोकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 100 लोक जखमी झाले होते. 17 वर्षांनंतर आलेल्या…
-
धनंजय मुंडेंच्या कृषिमंत्री काळातील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशीची मागणी; धस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
•
मुंबई: कृषी विभागात कथित मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र लिहून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. धस यांनी आपल्या पत्रात कृषी…
-
मराठवाड्यात लोकसंख्या वाढली, पण जुन्याच जनगणनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेवर परिणाम
•
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख असताना, १ जुलै २०२२ पर्यंत मतदारांची संख्या १ कोटी ६० लाखांवर पोहोचली आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामुळे, सध्या वाढलेल्या अतिरिक्त मतदारांचा भूभाग, गट आणि वॉर्ड निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, २०११ च्या…
-
बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने कोट्यवधींचा निधी लाटला; प्राचार्य, लिपिकांविरोधात गुन्हा दाखल
•
छत्रपती संभाजीनगर: महानगरग्राममधील आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने त्यांना ‘पदनुपाद्य उपाध्यय स्वयं योजना’ अंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यासाठी ११ हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शहरातील चार महाविद्यालयांमध्ये तीन शैक्षणिक वर्षांत तब्बल १४४६ बनावट विद्यार्थ्यांच्या नावांवर ६ कोटी ४३ लाख ९६…
-
१६ वर्षांच्या कारावासातून सुटका झालेल्या ७० वर्षीय वृद्धाला ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाचा आधार
•
छत्रपती संभाजीनगर: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाला कारागृहातून सुटल्यानंतर निवारा मिळाला नसताना, ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाने त्यांना आसरा दिला आहे. मराठवाड्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या या वृद्धाने पत्नीच्या हत्येप्रकरणी १६ वर्षांची शिक्षा…
-
आदरणीय जगन्नाथ शंकर शेठ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
•
देशासाठी, देशबांधवांसाठी आपली संपत्ती “लुटवणारा” धनाढ्य मराठी माणूस म्हणजे नाना शंकर शेठ ! ठाणे जिल्ह्यातील मुरबाड सारख्या छोट्या गावात जन्मलेले नाना “मुंबईचे आद्य शिल्पकार” होते. आपल्या व्यापार कौशल्याने एकोणिसाव्या शतकात अपार धनसंपत्ती मिळवणार्या नाना शंकर शेठ यांनी, या पैशाचा विनियोग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबीयांसाठी न करता त्यातून समाजकार्याचा प्रपंच उभारला.…
-
ठाण्यात आजी-माजी खासदारांमध्ये शाब्दिक चकमक: ‘संसद रत्न’ की ‘वाचाळ रत्न’ पुरस्कारावरून वादंग
•
ठाणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध पेटले आहे. माजी खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाचे माजी खासदार नरेश म्हस्के यांना ‘संसद रत्न’ पुरस्काराऐवजी ‘वाचाळ रत्न पुरस्कार’ द्यायला हवा, अशी बोचरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हस्के यांनी विचारे यांना मानसोपचार…
-
महिला पोलीस कमिटीच्या ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री: एका क्लिकवर पोलिसांचे साडेसात लाख गायब
•
मुंबई: कायदा आणि सुव्यवस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रोम्बे पोलिसांच्या महिला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हॅकरने प्रवेश करत एक बनावट फाईल शेअर केली. या फाईलवर एका क्लिकमुळे पोलिसांचे साडेसात लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी पोलिसांच्या नावाने कर्ज काढून ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली असल्याचे समोर आले आहे. ट्रोम्बे…
-
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात अनिल परब यांनी सादर केले पुरावे; राजकीय वर्तुळात खळबळ
•
मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘सातवी डान्सबार’वरील धाडीसंदर्भात उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात केलेल्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले आहेत. परब यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पुरावे सोपवले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परब यांनी…
-
फक्त टीसीएसमध्येच नव्हे, तर ‘एआय’मुळे इतर आयटी कंपन्यांमध्येही मोठ्या कर्मचारी कपातीची शक्यता
•
नवी दिल्ली : देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस् (टीसीएस) ने जाहीर केलेली १२,५०० कर्मचाऱ्यांची नोकरकपात ही केवळ सुरुवात असून, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) भविष्यात इतरही आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. या कपातीचा सर्वाधिक फटका मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील…