Author: Mustan Mirza
-

पिठोरी_अमावस्या…मातृदिन
•
“पिठोरीचा सण’ म्हणजे मातृत्वाचा आनंद सोहळा ! एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करते; म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रात तरी *”मराठी मातृ दिन” म्हणुन साजरा केला जातो…. आईच्या अनंत उपकारांचे मनःपूर्वक स्मरण करण्याचा हा सोनेरी दिवस… म्हणून माझ्या आईविपयीचा, सौ. रजनी बळीराम म्हात्रे,…
-

ठाण्यात ४७ कोटींचा बनावट आयटीसी घोटाळा उघडकीस
•
ठाणे : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेझन विभागाने तब्बल ४७ कोटी ३२ लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड विवेक मोईत्रा याला न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सध्या त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजीएसटी विभागाने…
-

दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! जीएसटीच्या सुधारित रचनेला मंत्रिगटाची मान्यता
•
नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत – ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के.…
-

आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी; इतर महामार्गावरही लवकरच सुविधा
•
मुंबई : राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतूवरून आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागणार नाही. ही सुविधा गुरुवार, २१ ऑगस्टपासून लागू करण्यात आली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी याबाबत माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ही…
-

विधवा महिलेला सासऱ्यांच्या मालमत्तेतून भरणपोषणाचा हक्क : दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
नवी दिल्ली : विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधवा महिलांच्या आर्थिक हक्कांबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट झाला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरिश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर सासऱ्यांकडे…
-

सरकारी अधिकार्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचा नवा नियम
•
मुंबई : सरकारी सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता सरकारने नवा अंकुश लावला आहे. यानुसार कोणताही परदेश दौरा केवळ सरकारच्या परवानगीनेच करता येणार असून, त्याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागणार आहे. अनेकदा काही अधिकारी खासगी संस्थांच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. यापुढे अशा…
-

कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सव
•
कोल्हापूर – महाराष्ट्र दिनमान’कडून कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात हे साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील समूह, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार…
-

राज ठाकरे यांचे वक्तव्य: ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत’
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खराब रस्त्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप…
-

‘नथुराम गोडसे व्हावे लागेल’ या धमकीनंतर थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेरात मोर्चा
•
राज्यातील राजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील एका मोठ्या वादाची सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादावरून, कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना “नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी दिली. या धमकीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेमका वाद…
-

सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने मुंबई उच्च न्यायालयासाठी १४ नव्या न्यायाधीशांची शिफारस
•
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी १४ नव्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सर्व वकीलांचा समावेश असून, केंद्र सरकारने नावे मंजूर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाखाली नियुक्तीची अंतिम अधिसूचना जारी झाल्यानंतरच त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती होईल. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, जे मे महिन्यापासून कॉलेजियमचे नेतृत्व करत आहेत, यांनी…
