Author: Mustan Mirza
-

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टरोजी पसायदान पठण
•
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने येत्या १४ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीचा प्रसार करणे आहे. शालेय शिक्षण व क्रीडा…
-

भारतावर अमेरिकेने लादले ५०% टॅरिफ; रशियाकडून तेल खरेदी ठरली कारण
•
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादल्याने आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण ५०% टॅरिफ लागू झाले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे हा दंड लावण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. हे टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित आणि अवाजवी’ असल्याचे…
-

लग्न जुळवण्याच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; महिनाभर पाहुण्यासारखे राहून दाम्पत्य पसार
•
बीड: मुलांच्या लग्नासाठी मुली पाहात असलेल्या गेवराई येथील चार महिलांची एका दाम्पत्याने तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवतो असे सांगून हे दाम्पत्य तब्बल महिनाभर पाहुण्यासारखे राहिले आणि पैशांची जुळवाजुळव होताच पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चारही महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत…
-

माथेरानमध्ये ‘हात रिक्षा’ बंद, सहा महिन्यांत ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश
•
नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही माणसाने माणसाला ओढून चालवल्या जाणाऱ्या हात रिक्षाची प्रथा सुरू असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माथेरानमधील ही ‘अमानवी’ प्रथा सहा महिन्यांत बंद करण्याचे आणि त्याजागी ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राला दिले आहेत. न्यायमूर्ती आर. गवई, के. विनोद चंद्रन आणि एम. व्ही.…
-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण: ‘फडणवीसांसोबत कोणताही मतभेद नाही’
•
नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले आपले संबंध आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असेल, असेही त्यांनी…
-

डहाणूतील दिव्यांग शाळेचे ७२ लाख रुपये अनुदान थकीत, १७० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
•
डहाणू: डहाणू शहरातील ‘मुकबधिर बाल विकास केंद्र’ या दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचे गेल्या तीन वर्षांपासूनचे ७२ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे शाळेतील १७० विद्यार्थ्यांचे पालनपोषण आणि शिक्षकांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही शाळा उसनवारीवर चालवली जात असून, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनुदानाची थकबाकी…
-

महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे; नोकरीत मागे प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच
•
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत देशभरात प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती देखील याला अपवाद नाही. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असूनही, रोजगार देण्यात मात्र ११ व्या स्थानावर आहे. काय आहे…
-

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत
•
मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन लोकलमध्ये हे दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम यशस्वी झाल्यावर एकूण १३८ एसी…
-

विदर्भ आणि मराठवाड्यातील मालासाठी समुद्रमार्गाची सोय: महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती
•
मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक व कृषी मालाची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आणि मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा एक नवा फ्रेट कॉरिडोर (मालवाहतूक मार्ग) तयार करण्यात येणार आहे. हा १०४ किलोमीटर लांबीचा महामार्ग भारत (ता. इगतपुरी, जि.…
-

मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?
•
उरण येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर अत्याधुनिक ई-स्पीड बोटसेवा १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. ही सेवा सुरू होण्यास मागील सहा महिन्यांपासून विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवासी संख्या घटल्याने खर्चाचा प्रश्न उरण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात प्रवासी वाहतूक…
