Author: Mustan Mirza
-

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील: सरन्यायाधीश गवई
•
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) प्रयत्नशील असून, लवकरच ९४ न्यायाधीशांच्या पूर्ण क्षमतेने उच्च न्यायालय कार्यरत होईल, असे आश्वासन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांनी शुक्रवारी दिले. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद…
-

महाराष्ट्रात ४ महिन्यांत २२ वाघ, ४० बिबट्यांचा मृत्यू: धक्कादायक आकडेवारी समोर
•
मुंबई: महाराष्ट्रात वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. या वर्षातील पहिल्या चार महिन्यांत, म्हणजेच जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत, तब्बल २२ वाघ आणि ४० बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. ही आकडेवारी वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींसाठी चिंतेचा विषय बनली आहे. बिबट्यांच्या मृत्यूची कारणे…
-

परभणी कोठडी मृत्यू: पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश
•
छत्रपती संभाजीनगर: परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने, सोमनाथच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश परभणीच्या…
-

शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन होणार
•
मुंबई: महाराष्ट्रात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही, २०१९ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणावर बोगस शालार्थ आयडी (वेतन आयडी) तयार करून शिक्षक भरती घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधान…
-

महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी: देशावर १२ लाख कोटींहून अधिक कर्ज
•
नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून, ३१ मार्च २०२४ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांवर तब्बल १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आहे, त्यांच्या डोक्यावर ८ लाख ३८ हजार २४९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
-

मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘महाप्रित’ला निर्देश: दीर्घकाळ टिकणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करा!
•
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या उपकंपनीला भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावरही भर दिला. सर्व क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबवण्याऐवजी विशिष्ट क्षेत्रांमध्ये विशेषज्ञता (expertise) मिळवून त्याच ठराविक क्षेत्रांमध्ये काम…
-

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले नवीन वाळू धोरण: आता २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी
•
मुंबई: महाराष्ट्रात वाळू वाहतुकीसंदर्भातील एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे घोषणा केली की, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे. या धोरणामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होईल आणि अवैध…
-

पुणे हादरले: घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलमध्ये काढले फोटो
•
पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एका व्यक्तीने एका संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली आहे. आरोपीने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करून सदनिकेत प्रवेश केल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा…
-

नांदेडमध्ये बोगस पीक विमा घोटाळा: ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल
•
नांदेड, ४ जुलै २०२५: बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळ्याच्या धर्तीवर आता नांदेड जिल्ह्यातही असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. २०२४ पासून, तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावावर ४० सामान्य सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट पीक विमा भरल्याप्रकरणी नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४० केंद्र चालकांपैकी…

