Author: mahacentreweb@gmail.com

  • उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदीचे रूप विलोभनीय असते. तिची माया लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारी असते. अन्यत्र हा अनुभव मिळेल का हे मी सांगू शकत नाही पण तुम्हाला याचा प्रत्यय नर्मदाकिनारी येवू शकतो

  • उदक वाहते अथक (भाग 1)| संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक (भाग 1)| संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदी संपली की माणूस संपतो , “नदी” शब्दाच्या उलट म्हणजे “दीन” होतो. नदी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वत्र ‘जागतिक नदी दिवस’ साजरा होतोय. त्यानिमित्ताने महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक – संचालक महेश म्हात्रे यांची तीन भागातील माहितीपूर्ण लेखमाला

  • मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.

  • ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार

    ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार

    नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही.

  • श्याम मानव यांची राजकीय करणी!

    श्याम मानव यांची राजकीय करणी!

    पुरोगामी आणि प्रगतीशील महाराष्ट्राने आजवर अंधश्रद्धेला कायम विरोध केला आहे. पण तरीही कधीकधी “मुठमारणे”, “भानामती” किंवा “करणी” करणे, सारखे प्रकार उघडकीस येत असतात.

  • विभाजनाच्या_जखमा…

    विभाजनाच्या_जखमा…

    १४ ऑगस्ट १९४७ रोजी महान वैचारिक परंपरा जपणाऱ्या भारताच्या ह्रदयात झालेली खोल जखम. खरं तर ती होती घाई घाईत घडलेली एक राजकीय घटना, नव्हे दुर्घटना होती.

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीला लूट म्हणणे का चुकीचे सांगताहेत सदानंद मोरे

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीला लूट म्हणणे का चुकीचे सांगताहेत सदानंद मोरे

    महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या एकूण जीवन व्यवहाराचा अभ्यास करण्याच्या हेतूने “महाराष्ट्र रिसर्च सेंटर” या संस्थेची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र देशी सध्या खुप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. या वेगाने, आवेगाने समाजात घुसळण सुरू आहे . त्यामुळे सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक…

  • Values

    Values

    1. Independence: We uphold our independence and autonomy in both research and operations. 2. Objectivity: Our research, study remains impartial, free from bias and external influences. 3. Accuracy: We are committed to precision and accuracy in our data collection, analysis and reporting. 4. Rigor: Our research methods meet the highest…

  • Mission

    Mission

    Our mission is to deliver accurate, unbiased, and reliable data-driven research to guide policymakers, civic leaders, educators, and the public. We aim to enrich Maharashtra’s public discourse, support informed decision-making, and foster a deeper understanding of the world’s most pressing challenges.