Author: mahacentreweb@gmail.com
-

पुढील दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
•
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, केरळ पुढील दोन दिवसांत बहुप्रतिक्षित नैऋत्य मान्सूनचे स्वागत करण्यास सज्ज आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या 25 मे पर्यंत मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री झाली…
-

हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही, ट्रम्प प्रशासनाचा जगभरातील विद्यार्थ्यांना झटका
•
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी, २२ मे रोजी, ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विद्यापीठाचे प्रमाणपत्र रद्द केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा…
-

राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
•
मुंबई : शाळेच्या पहिल्या दिवशी 1 कोटी एक लाख विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. 16 जानेवारी रोजी राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिलीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या शिक्षण विभागाला ३१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मे १०२५…
-

सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?
•
नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेप्रकरणी तमिळनाडू राज्य विपणन महामंडळ (TASMAC) वर छापे टाकल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) कडक शब्दात फटकारले. ईडी सर्व मर्यादा ओलांडत असल्याचेही त्यांनी म्हटले.सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ईडीच्या कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि एजन्सी तिच्या मर्यादा ओलांडत असल्याचे तीनदा…
-

महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरण, ३५ लाख घरे बांधली जाणार; कोणाला मिळणार?
•
मुंबई: महाराष्ट्राच्या महायुती सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये २०३० पर्यंत ३५ लाख परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत झोपडपट्टी पुनर्विकासापासून पुनर्बांधणीपर्यंत सर्वसमावेशक रणनीती समाविष्ट आहे. त्याचे मुख्य लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटांवर आहे. या प्रकल्पात एकूण ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक…
-

उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक
•
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी खूप मजबूत असलेले उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंना आता त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचा पाठिंबा हवा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी सांगितले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुखांशी चर्चा करण्यास सकारात्मक आहेत.…
-

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशीलला अखेर अटक
•
पुणे : वैष्णवी आत्महत्या प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. राजेंद्र हगवणे हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता…
-

सोलापुरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान; वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू
•
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे – नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच…
-

आता पुण्यातील या घरात आंतरधर्मीय, आंतरजातीय जोडपे निर्भयपणे राहू शकणार
•
पुणे : अनेकदा प्रेमविवाह केल्यानंतर विवाहित जोडप्यांना घरच्यांच्या भीतीपोटी वणवण भटकावं लागतं. जर त्यात विवाह अंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे या जोडप्यांचा विचार करून ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना विवाहानंतर पुण्यात काही काळ सुरक्षित घर ( सेफ हाऊस) सुविधा विनामूल्य उपलब्ध केली असल्याची…
-

सरन्यायाधीश भूषण गवई सुट्ट्याबद्दल वकिलांना स्पष्टच बोलले
•
सुट्टीतील खंडपीठे ही विशेष खंडपीठे आहेत जी भारताचे सरन्यायाधीश उन्हाळी आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये ‘तातडीच्या बाबी’ ऐकण्यासाठी नियुक्त करू शकतात, ज्यामध्ये जामीन, बंदी आणि इतर मूलभूत हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित याचिका समाविष्ट आहेत
