Author: mahacentreweb@gmail.com

  • प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं 86व्या वर्षी निधन; विज्ञान जगतात शोककळा

    प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं 86व्या वर्षी निधन; विज्ञान जगतात शोककळा

    पुणे: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण वैज्ञानिक समुदाय आणि साहित्यिक जगात शोककळा पसरली आहे. प्राध्यापक नारळीकर हे केवळ एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ नव्हते तर एक लोकप्रिय विज्ञान लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ देखील होते. २०२१…

  • बंगळुरुत मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप तर घरं आणि गाड्या पाण्याखाली

    बंगळुरुत मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप तर घरं आणि गाड्या पाण्याखाली

    बंगळुरु : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु शहरात रविवार, १८ मे रोजी रात्रीपासून ते सोमवार, १९ मे रोजी पहाटेपर्यंत संततधार पाऊस पडला. त्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरात वर्षातील सर्वात जास्त पाऊस पडला. जवळजवळ सहा तास मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाले आणि अनेक भागात पूर आला. संध्याकाळपासून…

  • छगन भुजबळांचा कमबॅक; आज घेणार मंत्रिपदाची शपथ

    छगन भुजबळांचा कमबॅक; आज घेणार मंत्रिपदाची शपथ

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांच्याबाबतची मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील राजभवनात 50 जणांच्या उपस्थितीत शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे…

  • महाराष्ट्र विधान भवन परिसरात लागली, पुढे काय झालं?

    महाराष्ट्र विधान भवन परिसरात लागली, पुढे काय झालं?

    मुंबई, एजन्सी: महाराष्ट्र विधान भवन संकुलाच्या गेटवर बसवलेल्या स्कॅनिंग मशीनला आग लागली. या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विधानभवन संकुलातील एका केबिनमध्ये किरकोळ आग लागल्याचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले. सुरुवातीच्या तपासात, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि घाबरण्याचे काहीही कारण नाही,…

  • ‘भारत ही धर्मशाळा नाही जिथे जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल…’-सर्वोच्च न्यायालय

    ‘भारत ही धर्मशाळा नाही जिथे जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल…’-सर्वोच्च न्यायालय

    दिल्ली : भारत ही धर्मशाळा नाही जिथे आपण जगभरातील परदेशी नागरिकांना सामावून घेऊ शकतो, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आज श्रीलंकेच्या एका नागरिकाची आश्रय याचिका फेटाळून लावली. जगभरातून येणाऱ्या निर्वासितांना भारतात आश्रय देता येईल का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. आपण १४० कोटी लोकांसोबत संघर्ष करत आहोत, न्यायालय म्हणाले. श्रीलंकेत एकेकाळी सक्रिय…

  • ज्योती मल्होत्राबद्दल अनेक मोठे खुलासे,ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी एजंटशी संपर्क

    ज्योती मल्होत्राबद्दल अनेक मोठे खुलासे,ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी एजंटशी संपर्क

    दिल्ली : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हिच्याबद्दल एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित हेरगिरी प्रकरणात अटक केलेला मल्होत्रा ​​प्रथम पाकिस्तानला गेली, नंतर काश्मीरला भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (पीआयओ) थेट संपर्कात होती. हरियाणा पोलिसांच्या मते, ही ‘ट्रॅव्हल व्लॉगर’चे सामान्य प्रकरण…

  • दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    बीड : नुकतंच शिवराज दिवटे या तरुणाला 10 जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची झळ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा बसली. परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी…

  • तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी

    तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी

    मुंबई : महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी संध्याकाळी दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित पहिल्या पत्रकार संमेलनात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. एबीपी माझाचे कन्सल्टींग एडिटर प्रसन्न जोशी…

  • सोलापूर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

    सोलापूर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

    सोलापूर : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागलीये. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 तर कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.गेल्या 25 वर्षांपासून उस्मान…

  • सरन्यायाधीश भूषण गवई यांची महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी

    सरन्यायाधीश भूषण गवई यांची महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी

    मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बोलताना यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाषणाच्या शेवटी बोलताना सरन्यायाधीशांनी एका मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली.ते म्हणाले की, “आपण म्हणतो लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे…