Author: mahacentreweb@gmail.com

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, इंडिया आघाडीवर केले हे मोठे विधान

    काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, इंडिया आघाडीवर केले हे मोठे विधान

    मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (16 मे) शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीनंतर सपकाळ म्हणाले की, आज मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला आलो होतो, ही एक चांगली बैठक होती.महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे प्रदेश…

  • स्था.स्व.सं निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर?; फडणवीसांनी क्लियर केलं

    स्था.स्व.सं निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर?; फडणवीसांनी क्लियर केलं

    गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांच्या आत निवडणूक अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे की या निवडणुका कधी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर…

  • सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य

    सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य

    मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे…

  • आता पोलीस कॉन्स्टेबलही करू शकणार गुन्ह्याचा तपास

    आता पोलीस कॉन्स्टेबलही करू शकणार गुन्ह्याचा तपास

    मुंबई : महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यानुसार आता महाराष्ट्र पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबल दर्जाचा अधिकारीही गुन्ह्याचा तपास करू शकणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एक राजपत्र जारी केले आहे. जारी केलेल्या राजपत्रात काही नियमही करण्यात आले आहेत. यानुसार, हेड कॉन्स्टेबलला सात वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. याशिवाय, दिलेल्या प्रशिक्षणाबाबत…

  • आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    मुंबई : भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग मिळणार आहे. या निर्णयासह इतर प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहे. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित…

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न

    दिल्ली : आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिला होता, ज्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी तीव्र प्रतिक्रिया देत १४ प्रश्न विचारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर…

  • ”महायुतीत शरद पवार आल्यास बळ मिळणार नाही”; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले

    ”महायुतीत शरद पवार आल्यास बळ मिळणार नाही”; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले

    मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ते सोबत आले…

  • स्था.स्व.सं निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश

    स्था.स्व.सं निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगाकडून सरकारला देण्यात आले आहे. 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. ‘चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक…

  • ”भित्रा वाटलो का? फायर आहे मी”; राहुल गांधींच्या दरभंगा दौऱ्याची जोरदार चर्चा

    ”भित्रा वाटलो का? फायर आहे मी”; राहुल गांधींच्या दरभंगा दौऱ्याची जोरदार चर्चा

    पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमधील दरभंगा येथे पोहोचले जिथे त्यांनी आरोप केला की सरकारने त्यांना दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी म्हणाले, “मी एससी एसटी अत्यंत मागासवर्गीय वर्गात जाण्याचा प्रयत्न करत होतो. सरकारने मला थांबवले आहे. भारतात लोकशाही नाही, सरकार मला आत जाऊ…

  • बच्चू कडू आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरणार? शिक्षक मतदार संघातून इच्छुक

    बच्चू कडू आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरणार? शिक्षक मतदार संघातून इच्छुक

    अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता आपण या संदर्भात शिक्षकांशी चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे बच्चू…