Author: mahacentreweb@gmail.com
-

भारतातील सरकारी आणि इतर महत्वाच्या वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले
•
मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागाने सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमागे सात अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गट आहेत. यापैकी फक्त १५० हल्ले यशस्वी झाले, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी…
-

मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
•
बीड : मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यात नुकतंच मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं जमिनीवर कोसळले आहे तर. वादळी वाऱ्यांमुळे एका पेट्रोल पंपाचे नुकसान झाले आहे. आणि पुढील 24 तास बीड…
-

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
•
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ‘जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्द्यावर एक सूचक विधान…
-

शरियाच्या विरोधात आहे म्हणत अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळण्यावर बंदी
•
काबुल : तालिबान सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत अफगाणिस्तानातील बुद्धिबळ खेळण्यावर बंदी आणली आहे. तालिबानचे म्हणणे आहे की बुद्धिबळामुळे जुगाराला चालना मिळू शकते, जो देशाच्या इस्लामिक कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. रविवारी एका क्रीडा अधिकाऱ्याने बुद्धिबळ खेळण्यास बंदी असल्याची पुष्टी केली. अफगाणिस्तानातील सर्व क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन करणाऱ्या तालिबान क्रीडा संचालनालयाने बुद्धिबळावर ही कारवाई…
-

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
•
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत ते भारत-पाकिस्तान तणावावर बोलू शकतात असे मानले जाते. पाकिस्तानसोबत सुरू झालेल्या तणावादरम्यान, पंतप्रधान मोदी स्वतः बराच काळ पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यानही, पंतप्रधान तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, मंत्री…
-

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; आता कर्जही मिळणार? पहाअजित पवार काय म्हणाले?
•
नांदेड : लाडक्या बहिणींना आता 1500 तर मिळणारच त्यासोबतच आता कर्ज देखील देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले . महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, असे वक्तव्य…
-

उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार
•
मुंबई : महाराष्ट्र एसएससीचा निकाल उद्या१३ मे रोजी जाहीर होत आहे. विद्यार्थी त्यांचे दहावीचे गुण mahresult.nic.in वर त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून ऑनलाइन तपासू शकतात. दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अधिकृतपणे…
-

विराट कोहलीची कसोटीतून निवृत्तीची घोषणा: इन्स्टाग्रामवर अशी केली पोस्ट
•
दिल्ली : भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने जूनमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी आज (सोमवारी) तात्काळ कसोटी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली. तो म्हणाला “कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू घालायला १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा…
-

मालवण येथे शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण
•
सावंतवाडी : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 91 फूट उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही फक्त पूजा आणि आरती करायला आलो आहोत. पुतळ्याचे अनावरण या आदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग…

