Author: mahacentreweb@gmail.com
-

भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश
•
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या तनावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट…
-

भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार
•
सातारा : भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यांनी म्हटले ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करते. पवार म्हणाले की,…
-

ग्रामीण भागात होर्डिंग लावण्याबाबत ग्रामविकास विभागाने घेतला मोठा निर्णय, समिती स्थापन
•
पुणे : सध्या जाहिरातीसाठी मोठंमोठे होर्डिंग्ज लावले जातात. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील होर्डिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात कोणते धोरण तयार करण्यात येणार आहे, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत होर्डिंग लावण्याबाबत काय नियम करावेत…
-

खिचडी घोटाळा : 14.57 कोटींचा गैरव्यवहार, अमोल कीर्तिकर, सूरज चव्हाण यांच्यासह ६ जणांवर आरोपपत्र दाखल
•
मुंबई : कोविड-१९ महामारीच्या काळात स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांना खिचडी वाटप करण्यात आलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी शिवसेना (यूबीटी) नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या अनियमिततेमुळे बृहन्मुंबई…
-

इंदूर बनले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर; गेल्यावर्षी होती 5 हजार संख्या
•
“इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे,” असे जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. शहरातील भिकाऱ्यांना रोजगार शोधण्यात मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले तर भिक्षा मागणाऱ्या मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.”भिक्षाबंदीसाठी आम्ही सुरू केलेली मोहीम स्वतःच एक आदर्श बनली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि…
-

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला
•
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, प्रमुख भारतीय आयटी आणि जागतिक सल्लागार कंपन्यांनी संवेदनशील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करणारे सल्लागार जारी केले आहेत.
-

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथे स्वयंसेवी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; मोठ्याप्रमाणात प्रतिसाद
•
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एक असा दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
-

देशातील 32 एअरपोर्ट 15 मेपर्यंत बंद; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
•
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे आणि सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एकूण ३२ विमानतळे नागरी उड्डाणांसाठी तात्पुरती बंद केली आहेत. हे लॉकडाऊन ९ मे २०२५ पासून सुरू होईल आणि १४ मे २०२५ पर्यंत…
-

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भरपूर साठा त्यामुळे घाबरू नका; पेट्रोलियम कंपनीचे आवाहन
•
दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे, २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना पेट्रोल पंपांवर इंधन साठवण्यासाठी लोक रांगेत उभे असलेल्या…
-

पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित मे महिन्यात उष्णतेपासून सुटका
•
मुंबई : उर्वरित मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान…
