Author: mahacentreweb@gmail.com
-

पावसामुळे फायनल रद्द झाला तर कुठल्या संघाला विजयी घोषित केलं जाणार?
•
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा अंतिम सामना होणार आहे. यंदा आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही संघाने एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेले नाही. त्यामुळे कोण जिंकणार, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, आयपीएल 2025…
-

ढगाला लागली कळं तुळजापूरचं नवीन बसस्थानक थेंब-थेंब गळं; 8 कोटी पाण्यात
•
तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या शहराला अधिक महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे तुळजाभवानीने देवस्थान म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी संपूर्ण एक शक्तीपीठ. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील बस स्थानक हे सर्व सुविधायुक्त असावं म्हणून 8 कोटी रुपये निधी मंजूर करून याचे नुतनीकरण करण्यात आले. 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या…
-

नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना वेग
•
नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर हे पक्षावर नाराज असल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत नाशिकमध्येच असताना भेट देखील घेतली असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला उपस्थित राहिले आणि नंतर नाशिकमध्ये…
-

”तुम्ही असताना उद्धव ठाकरेंना दुश्मनाची गरज नाही”; गिरीश महाजनांचा राऊतांना प्रत्युत्तर
•
मुंबई : संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी महाजन यांना पक्ष फोडायला नेमलेला दलाल, अशी शब्दात केली होती. यावर गिरीश महाजन यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे.…
-

कोण जिंकणार IPL 2025 चे विजेतेपद? RCB चे 18 वर्षांचे दुष्काळ संपणार का?
•
अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या ट्रॉफीसाठी आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात अहमदाबादच्या मैदानात अंतिम सामना होणार आहे. क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे की यंदाचा आयपीएल विजेता कोण असेल. काहीही असलं तरी यावर्षी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण अद्यापपर्यंत दोन्हीही संघांनी आयपीएल जिंकलेले नाही. याआधी दोन्ही क्वालिफायरमध्ये सामना…
-

धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले
•
बीड : जिल्हा तसा वेगवेगळ्या कारणासाठी अनेकदा चर्चेत असतो. यंदा मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील सुमारे ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी दैनंदिन मजुरी गमावू नये म्हणून त्यांचे गर्भाशय काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात हे उघड झाले आहे. ऊसतोड…
-

एफसीआरए मान्यता मिळवणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले, परदेशी देणग्यांसाठी मार्ग मोकळा
•
मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला (CMRF) परदेशी देणगी (नियमन) कायद्याअंतर्गत (FCRA) परदेशी देणगीदारांकडून देणगी स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे गरीब आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी निधीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे. गृह मंत्रालयाकडून अशी मान्यता मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य…
-

कोण होणार राज्याचे नवे मुख्य सचिव? या तीन नावांची चर्चा
•
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर मुख्य सचिवांच्या खुर्चीवर कोण बसणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या नव्या मुख्य सचिवांच्या रेसमध्ये राजेशकुमार, इकबाल चहल, भूषण गंगराणी या सिनियर आयएएस अधिकाऱ्यांचे नाव पुढे आहे. जून 2024 मध्ये सुजाता…
-

”धारावी मास्टर प्लॅनवर जनसुनावणी घ्या”; वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
•
मुंबई : काँग्रेस मुंबई युनिटच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारावी मास्टर प्लॅनवर जनसुनावणी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी असा दावा केला की एमआरटीपी कायद्यातील अनिवार्य तरतुदींकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि सरकारने जुना मंजुरी आदेश जारी केला. गायकवाड यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “धारावीतील…
-

”गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलरांचे अधिकाऱ्यांना निर्देश
•
मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीच्या मेट्रो स्टेशनचा पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय…
