Author: mahacentreweb@gmail.com
-

मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत १.७९ कोटींचा दंड वसूल!
•
होळीच्या सणादरम्यान बेजबाबदार वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक तपासणी नाके उभारले होते.
-

मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल
•
महाराष्ट्रात राहात असाल, तर मराठी भाषा येणं गरजेचं आहे, असं राज्य सरकारचं धोरण असलं तरी काही परप्रांतीय मंडळींना मराठी बोलण्याबाबत अनास्था दिसून येते.
-

जास्त व्याजाचे आमिष टाळा, फसवणुकीपासून सावध रहा! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
•
राज्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजनांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-

नवीन व्यवसाय, नव्या संधी; गरिबी हटविण्याचा एकमेव उपाय – नारायण मूर्तींचे स्पष्ट मत
•
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा समाजातील गरीबीविषयी आपली परखड भूमिका मांडली आहे.
-

गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ
•
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी ‘सायबर दूत’ नावाची विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे.
-

शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा
•
महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही.
-

नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…
•
भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
-

नकली चीज आणि पनीर विक्रीवर सरकारची करडी नजर – कठोर कारवाईची तयारी!
•
राज्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या बनावट “अॅनालॉग चीज” आणि “अॅनालॉग पनीर” यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली.
-

पत्रकार तुषार खरात यांना अट्रोसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी; अन्नत्याग केल्याने सलाईनवर
•
आज (गुरुवारी) कोठडीची मुदत संपणार असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
-

उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर
•
मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
