Author: mahacentreweb@gmail.com
-

डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून दिलासा, टॅरिफ सुरू ठेवण्याची परवानगी
•
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या अधिकारांनुसार टॅरिफ आकारणी सुरू ठेवण्यासाठी न्यायालयाकडून तात्पुरती परवानगी मिळाली आहे. बुधवारी, मॅनहॅटनस्थित आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने ट्रम्प यांना झटका देत त्यांच्या कर लादण्याच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आणि त्याला स्थगिती दिली. न्यायालयाने म्हटले होते की ट्रम्प यांनी परदेशी आयातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादून त्यांच्या अधिकारांचा अतिरेक…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या निधीबाबत क्लियरचं सांगितलं
•
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांकडून कोणताही निधी वळवण्यात आलेला नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ हे निधी इतर विभागांकडून वळवण्यात आलेला नाही आणि ज्यांना बजेट समजत नाही ते निराधार दावे करत आहेत. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांमार्फत पैसे देणे…
-

‘त्याची लायकी नाही, चार जणही त्याला ऐकत नाही”, फडणवीस कुणाल कामरावर भडकले
•
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमिडियन कुणाल कामराविषयी संबंधित वादावर एक विधान केले आहे. ते म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल तर अशा लोकांना राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करणे चांगले होईल. त्याची कुठलीही लायकी नाही. तुम्ही त्याची लायकी वाढवत आहात. इंडियन एक्सप्रेसच्या ‘अड्डा’ कार्यक्रमात ते म्हणाले, “आमचा पक्ष आणि आमची…
-

‘तुम्ही विसराल पण मी नाही’, त्या 72 तासांच्या कार्यकाळाबद्दल फडणवीस स्पष्टच बोलले
•
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतल्यानंतर 72 तासांचा मुख्यमंत्री म्हणून कालावधी मिळाला होता, त्याबद्दल आज एका कार्यक्रमात आठवण काढली. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये त्यांचा ७२ तासांचा कार्यकाळ ते कधीही विसरू शकत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ते दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. “तुम्ही…
-

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक; देशात पहिल्या क्रमांकावर
•
नवी दिल्ली : भारतातील थेट परकीय गुंतवणूकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १४ % अधिक वाढ झाली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली असून २०२४-२५ मध्ये देशाच्या एकूण ४०% आणि गेल्या वर्षीपेक्षा ३२% जास्त ही गुंतवणूक आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे (जानेवारी ते मार्च २०२५)…
-

शिंदे गटाचे संजय निरुपम यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
•
मुंबई : मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया हे जवळचे मित्र आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने…
-

एनडीएमधून पहिली महिला कॅडेट्सची तुकडी पदवीधर झाली
•
पुणे : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या ऐतिहासिक १४८ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ, ज्यामध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी होती, गुरुवारी पार पडला. पुण्यातील एनडीएच्या हबीबुल्लाह हॉलमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कडून १७ महिला कॅडेट्ससह एकूण ३३९ कॅडेट्सना त्यांच्या पदव्या आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महिला कॅडेट्सच्या पहिल्या…
-

मुंबईतील बनावट नकाशेप्रकरणात कडक कारवाईचे महसूलमत्र्यांचे आदेश
•
मुंबई : मुंबईतील बनावट नकाशाप्रकरणाची एसआयटीची अहवालानुसार जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाईचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. शहरातील काही विभागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी बांधकामांसाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विधी व न्याय विभागाचे साहाय्य घेतले जावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील विभागांमध्ये…
-

”लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार” : एकनाथ शिंदे
•
मुंबई : लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नसून यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ठाणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं लाडकी बहीण योजना यावर बोललं जातं आहे. ही योजना फक्त निवडणुकीपुर्ती होती आणि आता बंद होणार आहे, आशा…
-

‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण
•
पुणे : आयटीची गलेलठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी उभं केलेलं ‘स्नेहवन’ ठरतंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आई किंवा वडील नसलेल्या मुला-मुलींसाठी आशेचा किरण. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2015 साली परभणीच्या अशोक देशमाने यांनी हे स्नेहवन प्रकल्प सुरू केले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आर्थिक परिस्थिती नसललेल्या आई किंवा वडील…
