Category: Blog

  • मुंबई कूस बदलत आहे…

    मुंबई कूस बदलत आहे…

    मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, ही मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांची केवळ राजकीय अपेक्षा नव्हती; ती एक सांस्कृतिक आणि भावनिक गरज होती. त्याला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी होती. त्यामुळेच, मराठी माणसाचं, शिवसेनेचं आणि मुंबईचं एक अतूट नातं आहे, अशी “सामूहिक धारणा” गेल्या अनेक दशकांत तयार झाली होती. ज्याला कॉँग्रेसने खतपाणी घालून, मुंबई…

  • शब्द हे शस्त्र आहे, शस्त्र हे शस्त्रच आहे ; जपून वापरा : महेश म्हात्रे

    शब्द हे शस्त्र आहे, शस्त्र हे शस्त्रच आहे ; जपून वापरा : महेश म्हात्रे

    साधे बोलणे, सहज संवाद असो किंवा सोशल मीडियावर दिलेल्या आक्रमक प्रतिक्रिया, शाब्दिक भोसका-भोसकी हे आज आपल्या देशातील रोजचं वास्तव बनले आहे आणि दुर्दैवाने, त्या टोकदार शब्दांना आता, प्रत्यक्ष धारदार शस्त्रांची साथ मिळू लागली आहे. मग अगदी साध्या वादातून रक्तरंजित हाणामाऱ्या होण्यापर्यंत मजल गेली तर दोष कोणाला देणार? अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत,…

  • संगणेशाय नमः

    संगणेशाय नमः

    आज गणेश जयंती. आज गणेश जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा होताना दिसतो. आपल्या सर्वांचा लाडका गणपती हा “गुणपती” म्हणूनही ओळखला जातो… “त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी” हेच गणपतीचे खरे स्वरूप. आणि म्हणूनच, गणेशाची उपासना म्हणजे, ज्ञानाची साधना, गुणांची, सद्गुणांची उपासना होय. आम्हीं मात्र उपवास आणि उपवासाचे पदार्थ याचाच जास्त विचार करत असतो. असो,…

  • प्रवास एका फोटोचा!

    प्रवास एका फोटोचा!

    आत्ता, दुपारी चार वाजता, मी दादरच्या टिळक ब्रिजवरून जाताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘परिचित’ फोटोने माझे लक्ष वेधले. खरेतर भूतकाळात नेले… साधारणतः जानेवारी २००२ चा तो काळ होता. तरूण भारत, नागपूरमध्ये मुख्य संपादक म्हणुन मी काम करत होतो. तेव्हाचे नागपूर आजच्या सारखे “मोठे शहर” झाले नव्हते. बहुतेक लोक एकमेकांना ओळखत……

  • सावधान! “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…

    सावधान! “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…

    “खारे वारे (Sea Breezes) म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे आणि मतलई वारे (Land Breezes) म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे असतात… पण, आता काहीतरी आक्रित घडतंय… कसेही कुठून जाणारे… आपल्यासोबत काहीही वाहून नेणारे, “मतलबी वारे” वाहू लागले आहेत… थाटामाठ बारामती नगरातील पवार कुटुंबियांनी एकत्रितपणे धन-कुबेर “अडाणी कथेचे” कृत्रिम-प्रज्ञादायक पारायण…

  • वृध्देश्वराचा वाढदिवस

    वृध्देश्वराचा वाढदिवस

    गेली ६६ वर्षं भारतीय राजकारणात सतत कार्यरत असणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मा.शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. असंख्य उन्हाळे – पावसाळे अंगावर झेलणार्‍या या “वृध्देश्वरास” वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सलग अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रभागी राहणं, ते वेगवान सत्ताकारण स्वतः भोवती फिरवत ठेवणं ही अशक्यप्राय गोष्ट. पण शरद…

  • १९९८ ची लोकसभा निवडणूक : शिवराज पाटील चाकुरकर आणि शरद पवार

    १९९८ ची लोकसभा निवडणूक : शिवराज पाटील चाकुरकर आणि शरद पवार

    माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या निधनाने आज एका प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा शेवट झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर कायम मोठी पदे भूषविणारे शिवराज पाटील चाकुरकर, कायम कॉंग्रेस ‘हाय कमांड’चे जवळचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. उच्चविद्याविभूषित चाकूरकर यांनी, धोतर-टोपीवाल्या महाराष्ट्राच्या राजकारणात, टापटीप राहण्याची, खासकरून सफारी आणि पांढर्‍या शुभ्र बुटाची स्टाइल आणली. जिचे…

  • संत माउली ज्ञानेश्वर महाराज , गिरनार शिखर आणि गुरुदेव दत्त

    संत माउली ज्ञानेश्वर महाराज , गिरनार शिखर आणि गुरुदेव दत्त

    पैल मेरूच्या शिखरी । एक योगी निराकारी । मुद्रा लावुनी खेचरी । प्राणायामी बैसला ।।१।। तेणे सांडीयेली माया । त्यजियेली कंथा काया। मन गेले विलया । ब्रंम्हानंदा माझारी ।।ध्रु।। अनुहत ध्वनी नाद । तो पावला परमपद । उन्मनी तुर्या विनोद । छंदे छंदे डुल्लतसे ।।३।। ज्ञान गोदावरीच्या तीरी । स्नान…

  • शरदाचे चांदणे ढगाआड झाले !

    शरदाचे चांदणे ढगाआड झाले !

    धवल शरद ऋतू काळोखाच्या आभाळावर प्रसन्न झाल्यावर चांदणनक्षी बहरावी, चराचराला उजळीत तो सारा चांदणचुरा अंतरीचा गाभारा सुखकारक करीत असतांना मन अचंबित करणारा गडगडाट व्हावा…चांदण्यांनी भरलेले आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी आक्रमिले जावे, आणि जिथे चांदणे सांडले होते तेथे चिखल माती ओघळावी, अगदी तशीच स्थिती शरदच्या अकाली मृत्यूच्या बातमीने झाली. शरद हरिश्चंद्र आंबवणे…

  • आता, कुमार केतकर होणार “मिनी संजय राऊत”?

    आता, कुमार केतकर होणार “मिनी संजय राऊत”?

    काँग्रेस नेते कुमार केतकर यांनी “संविधान दिना”निमित्त केलेले खळबळजनक “विधान” सध्या चांगलेच चर्चेत आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी “कॉन्स्पिरसी थिअरी” खरी वाटावी अशी मांडणे. हा पाश्चात्य कूटनीतीचा प्रभावी डाव केतकर यांच्या विधानातून प्रत्ययास येतो. तो, कॉंग्रेसच्या या आधीच्या, “संविधान बदलणार” किंवा “वोट चोरी”, या “नरेटिव्ह सेट” करण्याच्या आक्रमक कृती सारखा आहे……