Category: Blog
-

मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!
•
मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.
-

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार
•
नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही.
-

विभाजनाच्या_जखमा…
•
१४ ऑगस्ट १९४७ रोजी महान वैचारिक परंपरा जपणाऱ्या भारताच्या ह्रदयात झालेली खोल जखम. खरं तर ती होती घाई घाईत घडलेली एक राजकीय घटना, नव्हे दुर्घटना होती.
