Category: News and Updates
-

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 4 महिन्यांच्या आत निवडणूका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुका यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या आदी होण्याचे चिन्हे आहेत. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
-

बुद्धधातूंचा बुधवारी लिलाव; या कारणामुळे जगभरातून होतोय विरोध
•
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी बुधवारी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे 1890 च्या दशकात सापडलेल्या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये बुद्धधातूंचा समावेश आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि…
-

अबब… शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक आले खरबो रुपये; आकडा वाचून तुमचंही डोकं चक्रावेल
•
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील शेतकरी अजित सिंह यांच्या बँक खात्यात अचनक खरबो रुपये आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम किती आहे हे वाचून शेतकरी काय चांगला सुशिक्षित पण सांगू शकणार नाही. कारण ते आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल १० नील १ खरब…
-

मुंबईकरांना दिलासा; पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही
•
मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईत पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपात होईल का, हा प्रश्न भेडसावत होता. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी कपातीची चिंता नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका…
-

ऐलान ए जंग? युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात होणार नागरिकांची ‘मॉक ड्रिल’
•
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशात आता तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेसाठी उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजे युद्धकाळात बचाव कसा करायचा, याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहे. युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे केंद्र सरकारकडून…
-

चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन
•
अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली…
-

राज्यावर पाणीटंचाईचं संकट; 2 हजार 997 प्रकल्पातील पाणीसाठा 33 टक्क्यांवर
•
राज्यात पाणीटंचाई भेडसावत आहेत. कारण राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तब्बल ३ हजार १५ गावं, वाड्यांची तहान टँकर्सने भागवली जात आहे. तसेच तापमानामुळे पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचं संकट राज्यात घोंगवत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची…
-

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा
•
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. बदलापूर येथील शाळेत बालकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. चौकशीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका…
-

निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला
•
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे.…
-

मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला
•
मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता…
