Category: News and Updates

  • पुण्यात पहिला ‘एमपी क्रीडा महोत्सव’; ३५ खेळ, १५ दिवसांचा क्रीडा जल्लोष

    पुण्यात पहिला ‘एमपी क्रीडा महोत्सव’; ३५ खेळ, १५ दिवसांचा क्रीडा जल्लोष

    पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणे शहरात पहिल्यांदाच ‘एमपी स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ म्हणजेच ‘एमपी क्रीडा महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य क्रीडा सोहळा २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार असून, संपूर्ण शहरात १५ दिवस क्रीडामय वातावरण…

  • मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”

    मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”

    नागपूर – मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी (SIR) करण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधक निराश झाले आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते आधीच ‘कव्हर फायर’ करत आहेत. नोट चोरी थांबल्यामुळे आता ते व्होट चोरीचे आरोप करत आहेत,” असा टोला फडणवीसांनी लगावला. फडणवीस म्हणाले,…

  • उत्तर कोकणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; विकासाच्या वाटेवरील मोठा अडथळा

    उत्तर कोकणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; विकासाच्या वाटेवरील मोठा अडथळा

    पालघर : उत्तर कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था आता गंभीर स्वरूप धारण करत असून यामुळे विकासाची गती थांबली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर फाऊंडेशनने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले आहे. हे निवेदन केवळ एक पत्र नसून संपूर्ण पालघर जिल्हा आणि उत्तर कोकणातील…

  • नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर धावणार; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

    नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर धावणार; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

    माथेरान : : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यंदा अखेर १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अनियमित पावसामुळे यंदा ट्रेन वेळेवर सुरू होऊ शकली नव्हती. पावसामुळे रेल्वेमार्गावर झालेल्या नुकसानामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने काही काळासाठी सेवा स्थगित ठेवली होती. मात्र सर्व दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर अखेर ही पारंपरिक…

  • देशभरात आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक फुकट पगारावर

    देशभरात आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक फुकट पगारावर

    नवी दिल्ली : देशभरातील जवळपास ८ हजार शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, अशी धक्कादायक माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या शाळांमध्ये कार्यरत असलेले २०,८१७ शिक्षक कोणतेही अध्यापनकार्य न करता पगार घेत आहेत, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ३८१२…

  • मुंबईत ‘इंडियन मॅरिटाईम वीक २०२५’; अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबईत ‘इंडियन मॅरिटाईम वीक २०२५’; अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबईत आज (२७ ऑक्टोबर) पासून सुरू होणाऱ्या ‘भारत सागरी आठवडा २०२५’ (India Maritime Week 2025) या भव्य सागरी परिषदेकडे संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष लागलं आहे. नेस्को मैदान (बॉम्बे प्रदर्शन केंद्र) येथे होणाऱ्या या पाच दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन बंदर, जलमार्ग आणि नौकानयन मंत्रालयाने तसेच भारतीय बंदर संघटनेने संयुक्तपणे केलं आहे.…

  • केरळ होणार देशातील पहिलं ‘अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य’

    केरळ होणार देशातील पहिलं ‘अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य’

    तिरुअनंतपुरम – केरळ राज्य १ नोव्हेंबर २०२५ रोजी देशातील पहिलं “अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य” म्हणून घोषित होणार आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते राजधानी तिरुअनंतपुरममधील सेंट्रल स्टेडियम येथे हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार असून, अभिनेते मोहनलाल, ममूटी आणि कमल हासन हे या सोहळ्याचे विशेष पाहुणे असतील. स्थानिक स्वराज्य मंत्री एम. बी.…

  • ‘A for Alert’; पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये आपत्ती सजगतेची नवी अक्षरमाला

    ‘A for Alert’; पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये आपत्ती सजगतेची नवी अक्षरमाला

    पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मुलांना ‘A for Apple’ ऐवजी ‘A for Alert’, ‘B for Bunker’, ‘C for Cyclone’ अशी नवी अक्षरमाला शिकवली जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सुरू केलेल्या या अभिनव मोहिमेचा उद्देश मुलांमध्ये लहान वयातच आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण…

  • महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीत पुढाकार देण्याचा संकल्प; ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ संपन्न

    महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीत पुढाकार देण्याचा संकल्प; ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ संपन्न

    मुंबई : आज राजभवन, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ पार पडले. या संमेलनात नैसर्गिक शेतीच्या वाढत्या महत्त्वावर भर दिला गेला आणि महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे पुढचे हब बनवण्याचा संकल्प व्यक्त केला गेला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नैसर्गिक शेती ही फक्त…

  • फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण; सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा गंभीर आरोप

    फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण; सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा गंभीर आरोप

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर गुरुवारी रात्री आपले जीवन संपवले. घटना फलटणमधील एका हॉटेलच्या बंद खोलीत साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. डॉक्टरच्या मृतदेहावर सुसाईड नोट सापडली असून त्यात तिने पोलिसांवर बलात्काराचा आरोप केला आहे. सुसाईड नोटनुसार, पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी तिला चार वेळा बलात्कार केला, तर…