Category: News and Updates

  • 99 वे साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण; येथून आलेत निमंत्रणे

    99 वे साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण; येथून आलेत निमंत्रणे

    पुणे : 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार याबाबत साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे. येत्या रविवारी 8 जून रोजी साहित्य संमेलनाचे ठिकाण ठरणार असल्याची माहिती, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. स्थळ निवड समितीच्या भेटीनंतर होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळाची घोषणा केली…

  • धारावीवरून आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड  यांच्यात जुंपली; आरोप प्रत्यारोप सुरू

    धारावीवरून आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड यांच्यात जुंपली; आरोप प्रत्यारोप सुरू

    धारावीवरून मंत्री आशिष शेलार आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नुकतंच धारावी मास्टर प्लॅनवरून वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना घेरत काही प्रश्न उपस्थित केले होते. याला प्रत्युत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी एकाही धारावीकराला बेघर केले जाणार नाही आणि तशी ग्वाही मुख्यमंत्री…

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण; अशा व्यक्त केल्या भावना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण; अशा व्यक्त केल्या भावना

    महाराष्ट्राच्या विकास मार्गात आणखी एक ऐतिहासिक टप्पा जोडला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी (०५ जून) ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’च्या शेवटच्या भागाचे – इगतपुरी ते आमणे (७६ किमी) उद्घाटन केले. यासह, राज्यातील २४ जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आता…

  • महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल, इगतपुरी ते कसारा आता ३५ ऐवजी फक्त ५ मिनिटात

    महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल, इगतपुरी ते कसारा आता ३५ ऐवजी फक्त ५ मिनिटात

    मुंबई: मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद ट्विन टनल आता प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. इगतपुरी…

  • खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले, वडील एकनाथ शिंदेंनी असं केलं स्वागत

    खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले, वडील एकनाथ शिंदेंनी असं केलं स्वागत

    ठाणे : आखाती आणि आफ्रिकन देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिल्यानंतर, महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदे देशात परतले आहेत. देशात परतल्यानंतर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तागिरी बंगल्यावर त्यांचे स्वागत केले.खरंतर, आखाती आणि आफ्रिकन देशांमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे करत होते. यावेळी पिता-पुत्र दोघांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका…

  • लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हफ्ता खात्यात यायला सुरुवात

    लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हफ्ता खात्यात यायला सुरुवात

    मुंबई : लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा मे महिन्याचा हफ्ता थेट बँक खात्यात यायला सुरुवात झाले आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत लाडकी बहीण योनजेच्या हप्त्याबाबत माहिती दिली लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत…

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १० कोटी झाडे लावण्याचे ठेवले उद्दिष्ट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १० कोटी झाडे लावण्याचे ठेवले उद्दिष्ट

    मुंबई : राज्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत यावर्षी १० कोटी झाडे लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. पुढील वर्षीही आणखी १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बुधवारी फडणवीस यांनी याबाबत एक बैठक घेतली आणि वृक्षारोपण ही सार्वजनिक चळवळ बनली आणि सर्वांनी त्यासाठी…

  • बेरोजगारीचा दर ३२ महिन्यांच्या नीचांकी, मे महिन्यात ६.९% टक्क्यांवर आला

    बेरोजगारीचा दर ३२ महिन्यांच्या नीचांकी, मे महिन्यात ६.९% टक्क्यांवर आला

    नवी दिल्ली : देशात बेरोजगारी कमी झाली असली तरी रोजगाराचा दर कमी झाला आहे. परिस्थिती अशी आहे की मे २०२५ मध्ये एकूण बेरोजगारांची संख्या सुमारे ३.१८ कोटी होती, म्हणजेच इतक्या लोकांकडे काम नव्हते. तथापि, बेरोजगारांची ही संख्या एप्रिलमधील ३.६२ कोटींपेक्षा ४४ लाख कमी आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या…

  • राज्यमंत्रीपद केवळ शोभेसाठी का? सहा महिने उलटले तरी अधिकारविना

    राज्यमंत्रीपद केवळ शोभेसाठी का? सहा महिने उलटले तरी अधिकारविना

    मुंबई : सहा महिने उलटले तरी राज्यातील राज्यमंत्री हे अधिकारविना आहेत. राज्यात सहा राज्यमंत्री आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे सहा विभाग आहेत, परंतु कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रीपद हे केवळ शोभेसाठी आहे का, अशा भावना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात व्यक्त केल्या जात आहेत. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांचा आदर…

  • देशात दोन टप्प्यात होणार जातीय जनगणना, तारीख निश्चित; या राज्यांपासून सुरुवात

    देशात दोन टप्प्यात होणार जातीय जनगणना, तारीख निश्चित; या राज्यांपासून सुरुवात

    नवी दिल्ली : पुढील वर्षी देशात जातीय जनगणना सुरू होईल. देशभरात जातीय जनगणना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. ज्यामध्ये विविध जातींची गणना देखील केली जाईल. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जातीय जनगणनेसोबत लोकसंख्या जनगणना-२०२७ दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्या जनगणना-२०२७ ही १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.…