Category: Uncategorized
-

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
•
नवी दिल्ली – संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदीय कामकाजातील सहभाग, फ्लोअर मॅनेजमेंट तसेच काल लोकसभेत कोरम पूर्ण न झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सकाळी १० वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात…
-

टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस
•
टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस राज्यात विकासाचे नवे पर्व : मुख्यमंत्री फडणवीस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आणि टाटा मोटर्स फाउंडेशनमध्ये करार मुंबई – राज्यात ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षेला नवे बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभाग, ग्रामीण विकास विभाग, एम.एस.…
-

पुणे पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई; ४३ कुख्यात गुन्हेगार ताब्यात
•
पुणे : येत्या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईत तब्बल ४३ कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांचे उपआयुक्त (झोन 1) ऋषिकेश रावळे यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले…
-

गुजरातमध्ये निवडणूक निधीचा मोठा घोटाळा उघड
•
अहमदाबाद : गुजरातमध्ये नोंदणीकृत १० लहान-गुमनाम राजकीय पक्षांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ४३०० कोटी रुपयांचा चंदा मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या पक्षांनी प्रत्यक्षात निवडणुकीसाठी केवळ ३९ लाखांचा खर्च दाखवला असून, सादर केलेल्या अहवालांमध्ये एकूण खर्च ३५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवण्यात आला आहे. राहुल गांधींनी या बातमीची प्रत…
-

सरकारविरोधी संघर्ष समितीची स्थापना; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची एकजूट
•
मुंबई – महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी या समितीच्या परिषदेला हजेरी लावली. यावेळी बोलताना पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्रातील जनतेच्या कानाकोपऱ्यातून जनता जागेवरच जागेवर येऊन जनता जागेवर…
-

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या: सुनील तटकरे
•
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यामुळेच महायुतीला लोकसभा निवडणुकीत २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या महिला आघाडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तटकरे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांना झाला आहे.…
-

जनता आपल्याला शिव्या देतेय, म्हणतेय, सगळे आमदार माजलेत; देवेंद्र फडणवीस संतापले
•
मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने विधिमंडळाची प्रतिमा गंभीरपणे मलिन झाली आहे. या घटनेवर शुक्रवारी (१८ जुलै रोजी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात भाष्य केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत…
-

नागरिकांना मिळणार ४ लाखांचे विमा संरक्षण! PMJJBY अंतर्गत दुप्पट वाढ प्रस्तावित
•
नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत मिळणारे विमा संरक्षण २ लाख रुपयांवरून थेट ४ लाख रुपयांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असून, तो मंजूर झाल्यास ही योजना आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा ठरेल. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी हा एक मोठा आर्थिक आधार ठरू…
-

मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची स्थापना
•
नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) दाखल झालेल्या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी देशभरात विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिलेल्या माहितीनुसार, या नवीन न्यायालयांमुळे मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या खटल्यांना लक्षणीय गती मिळणार आहे आणि सुनावणीस होणारा विलंब कमी होईल. सध्या अनेक राज्यांमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष…
-

मुंबई पालिकेच्या नव्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे दरमहा ₹१२ कोटींची बचत
•
मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी खासगी कंत्राटदारांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे महापालिकेचा प्रति महिना अंदाजे १२ कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केला आहे. या प्रणालीमुळे सुमारे ३५ हजार कामगारांच्या नोकरीवर परिणाम होण्याची चिंता…
