-

आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग
•
मुंबई : भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग मिळणार आहे. या निर्णयासह इतर प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहे. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित…
-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न
•
दिल्ली : आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिला होता, ज्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी तीव्र प्रतिक्रिया देत १४ प्रश्न विचारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर…
-

”महायुतीत शरद पवार आल्यास बळ मिळणार नाही”; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ते सोबत आले…
-

स्था.स्व.सं निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश
•
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगाकडून सरकारला देण्यात आले आहे. 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. ‘चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक…
-

”भित्रा वाटलो का? फायर आहे मी”; राहुल गांधींच्या दरभंगा दौऱ्याची जोरदार चर्चा
•
पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमधील दरभंगा येथे पोहोचले जिथे त्यांनी आरोप केला की सरकारने त्यांना दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी म्हणाले, “मी एससी एसटी अत्यंत मागासवर्गीय वर्गात जाण्याचा प्रयत्न करत होतो. सरकारने मला थांबवले आहे. भारतात लोकशाही नाही, सरकार मला आत जाऊ…
-

बच्चू कडू आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरणार? शिक्षक मतदार संघातून इच्छुक
•
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता आपण या संदर्भात शिक्षकांशी चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे बच्चू…
-

मुलीला जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवायचा नराधम बाप; बीडमधील धक्कादायक घटना उघडकीस
•
बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या मतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली आहे. सध्या ही मुलीला छत्रपती संभाजी नगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहे. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलाने तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी…
-

घरकुल बांधकामासाठी आता वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार; महसूलमंत्र्यांचे तहसीलदारांना निर्देश
•
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या वाळू उत्खनन आणि विल्हेवाट धोरण २०२५ ला मान्यता दिली, ज्यामुळे राज्यभरातील सरकारी गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास (सुमारे १४ घनमीटर) पर्यंत मोफत वाळू उपलब्ध होईल. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी आता वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. येत्या आठ दिवसात…
-

सरकारबद्दल निगेटिव्ह आणि फेक बातम्यांचा होणार फॅक्ट चेक; ४.५० कोटी खर्चून उभारली यंत्रणा
•
मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात येणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर आता एक यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. आणि तातडीने त्या बातमीचे फॅक्ट चेक करून उत्तर देणारी यंत्रणा उभारली जात आहे. नकारात्मक, समाजात भय पसरविणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे फेक बातम्या करणाऱ्यांना आता सुट्टी नसणार आहे. सध्या सोशल…
-

”मी पक्षातच”! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर स्पष्टच बोलल्या
•
मुंबई : शिवसेना (उबाठा) नेत्या आणि माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.उद्धव यांना भेटल्यानंतर घोसाळकर म्हणाल्या की त्या अजूनही पक्षासोबत आहेत.घोसाळकर म्हणाल्या की, ठाकरे यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्या अजूनही शिवसेनेसोबत (उबाठा) असल्याचे त्यांनी…
