-

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक; देशात पहिल्या क्रमांकावर
•
नवी दिल्ली : भारतातील थेट परकीय गुंतवणूकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १४ % अधिक वाढ झाली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली असून २०२४-२५ मध्ये देशाच्या एकूण ४०% आणि गेल्या वर्षीपेक्षा ३२% जास्त ही गुंतवणूक आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे (जानेवारी ते मार्च २०२५)…
-

शिंदे गटाचे संजय निरुपम यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
•
मुंबई : मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया हे जवळचे मित्र आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने…
-

एनडीएमधून पहिली महिला कॅडेट्सची तुकडी पदवीधर झाली
•
पुणे : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या ऐतिहासिक १४८ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ, ज्यामध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी होती, गुरुवारी पार पडला. पुण्यातील एनडीएच्या हबीबुल्लाह हॉलमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कडून १७ महिला कॅडेट्ससह एकूण ३३९ कॅडेट्सना त्यांच्या पदव्या आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महिला कॅडेट्सच्या पहिल्या…
-

मुंबईतील बनावट नकाशेप्रकरणात कडक कारवाईचे महसूलमत्र्यांचे आदेश
•
मुंबई : मुंबईतील बनावट नकाशाप्रकरणाची एसआयटीची अहवालानुसार जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाईचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. शहरातील काही विभागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी बांधकामांसाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विधी व न्याय विभागाचे साहाय्य घेतले जावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील विभागांमध्ये…
-

”लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार” : एकनाथ शिंदे
•
मुंबई : लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नसून यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ठाणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं लाडकी बहीण योजना यावर बोललं जातं आहे. ही योजना फक्त निवडणुकीपुर्ती होती आणि आता बंद होणार आहे, आशा…
-

‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण
•
पुणे : आयटीची गलेलठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी उभं केलेलं ‘स्नेहवन’ ठरतंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आई किंवा वडील नसलेल्या मुला-मुलींसाठी आशेचा किरण. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2015 साली परभणीच्या अशोक देशमाने यांनी हे स्नेहवन प्रकल्प सुरू केले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आर्थिक परिस्थिती नसललेल्या आई किंवा वडील…
-

खरीप पिकांवर एमएसपी निश्चित, व्याज अनुदान योजना जाहीर; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ५ प्रमुख निर्णय
•
नवी दिल्ली : आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत, खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत २,०७,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजना देखील मंजूर…
-

देशात कोरोना रुग्णाची संख्या वाढली; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
•
मुंबई : भारतात कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर काढले आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत्या क्रमात पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासन सतर्क झालं आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 325 रुग्ण आहेत.…
-

मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो या शहरांपेक्षा जास्त
•
मुंबई : एका अहवालांनुसार, मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो सारख्या इतर मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. एका अहवालानुसार, मुंबईत प्रति चौरस किलोमीटर ८,५०८ वाहने आहेत, तर बीजिंगमध्ये ३८९, शांघायमध्ये ८४९ आणि टोकियोमध्ये १,८०० वाहने आहेत.या आकडेवारीवरून असे दिसून येते की लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईत वाहनांची संख्या जगातील या मोठ्या शहरांपेक्षा…
-

सावरकरांच्या देशभक्तीपर गीताला छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा पुरस्कार प्रदान
•
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘अनादी मी, अनंत मी’ या देशभक्तीपर गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्यावतीने सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…
