• घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाचा हृदयस्पर्शी सल्ला; ”डिनर डेटवर जा”

    घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाचा हृदयस्पर्शी सल्ला; ”डिनर डेटवर जा”

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट प्रक्रियेतून जाणाऱ्या जोडप्यांना असा सल्ला दिला आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करेल. न्यायालयाने जोडप्याला त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा करण्यास आणि न्यायालयाबाहेर शांत वातावरणात ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. बाहेर हॉटेलमध्ये एकत्र जेवायला जा आणि मतभेद मिटवा, कारण तुमच्यातील मतभेदांचा परिणाम तुमच्या तीन वर्षांच्या मुलावरही होईल,…

  • सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीवर होऊ शकतो परिणाम; नियोजन कोलमडणार

    सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीवर होऊ शकतो परिणाम; नियोजन कोलमडणार

    पुणे : राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर याचा परिणाम आता खरिपाच्या पेरणीवर देखील होऊ शकतो. 18 मेपासून सलग कोसळत असलेल्या वळवाच्या पावसाने शेतकर्‍यांची दैना उडवून दिली. काही भागात वादळी वारा, मुसळधार पावसाने तांडव घातले. उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे, तर भाजीपाल्याला पावसाचा दणका…

  • वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेलरची बदली, काय आहे सत्य?

    वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेलरची बदली, काय आहे सत्य?

    बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा अनेकदा केला जात होता. आदी आमदार सुरेश धस, अंजली दमानिया आणि आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी देखील वाल्मिक कराड याला खाण्यात चिकन, मासे आणि फरसाण दिले जाते आणि…

  • भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    बीड : माजलगावचे माजी आमदार आणि बीड जिल्ह्यातील भाजप नेते आर.टी. देशमुख यांचे सोमवारी संध्याकाळी लातूर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात निधन झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, लातूर जिल्ह्यातील बेलकुंड गावाजवळील उड्डाणपुलावर दुपारी ४.१५ च्या सुमारास देशमुख तुळजापूर-लातूर रस्त्यावर एसयूव्ही ने प्रवास करत असताना हा अपघात…

  • मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…

    मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…

    छ. संभाजी नगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमक्या देत छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने सिद्धांतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले…

  • ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे म्हटले की, जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती. नांदेड येथील सभेत अमित शहा बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) वर हल्ला…

  • नीती आयोगाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅप सादर केला

    नीती आयोगाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅप सादर केला

    नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजधानी नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक नवीन रोडमॅप सादर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘विकसित भारत २०४७’ चे ध्येय साध्य करण्यासाठी, महाराष्ट्र केंद्र सरकार आणि सर्व राज्यांसोबत एकत्र काम करून ‘विकास आणि वारशाचे स्वप्न’…

  • ३५ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल, मुंबईत ९६ इमारती धोकादायक घोषित

    ३५ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल, मुंबईत ९६ इमारती धोकादायक घोषित

    मुंबई: गेल्या ३५ वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने याची पुष्टी केली आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, १९९० मध्ये नैऋत्य मान्सून २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. पुढील काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसासह तो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने मुंबई आणि…

  • मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले

    मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले

    मुंबई : महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे अनेक भागात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केईएम रुग्णालयाला ही बसल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत…

  • मुंबईसाठी हवामान विभागाने इशारा बदलला; येलो ऐवजी रेड अलर्ट जारी

    मुंबईसाठी हवामान विभागाने इशारा बदलला; येलो ऐवजी रेड अलर्ट जारी

    मुंबई : मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या भागांना येल्लो अलर्ट दिला होता. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवामान विभागाने आपला अंदाज बदलला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड येथे हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला…