-

महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरण, ३५ लाख घरे बांधली जाणार; कोणाला मिळणार?
•
मुंबई: महाराष्ट्राच्या महायुती सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये २०३० पर्यंत ३५ लाख परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत झोपडपट्टी पुनर्विकासापासून पुनर्बांधणीपर्यंत सर्वसमावेशक रणनीती समाविष्ट आहे. त्याचे मुख्य लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटांवर आहे. या प्रकल्पात एकूण ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक…
-

उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक
•
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी खूप मजबूत असलेले उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंना आता त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचा पाठिंबा हवा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी सांगितले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुखांशी चर्चा करण्यास सकारात्मक आहेत.…
-

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशीलला अखेर अटक
•
पुणे : वैष्णवी आत्महत्या प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. राजेंद्र हगवणे हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता…
-

सोलापुरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान; वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू
•
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे – नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच…
-

आता पुण्यातील या घरात आंतरधर्मीय, आंतरजातीय जोडपे निर्भयपणे राहू शकणार
•
पुणे : अनेकदा प्रेमविवाह केल्यानंतर विवाहित जोडप्यांना घरच्यांच्या भीतीपोटी वणवण भटकावं लागतं. जर त्यात विवाह अंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे या जोडप्यांचा विचार करून ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना विवाहानंतर पुण्यात काही काळ सुरक्षित घर ( सेफ हाऊस) सुविधा विनामूल्य उपलब्ध केली असल्याची…
-

सरन्यायाधीश भूषण गवई सुट्ट्याबद्दल वकिलांना स्पष्टच बोलले
•
सुट्टीतील खंडपीठे ही विशेष खंडपीठे आहेत जी भारताचे सरन्यायाधीश उन्हाळी आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये ‘तातडीच्या बाबी’ ऐकण्यासाठी नियुक्त करू शकतात, ज्यामध्ये जामीन, बंदी आणि इतर मूलभूत हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित याचिका समाविष्ट आहेत
-

राज्यातील ४१७ आयटीआय दत्तक पद्धतीने चालवले जाणार : मंगलप्रभात लोढा
•
मुंबई : राज्यातील ४१७ आयटीआय दत्तक पद्धतीने चालवले जाणार असून त्यासाठी विविध औद्योगिक राज्यातील ५,००० आणि व्यावसायिक संस्थांना शासनाने आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीच्या अनुषंगाने हे धोरण राबविले जाणार असून…
-

मुंबईतील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दैनिय; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून सत्य आले समोर
•
प्रजा फाउंडेशनच्या अहवालात पुरेशी, कार्यरत सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालये बांधण्याची जोरदार शिफारस केली आहे. झोपडपट्ट्यांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १०० टक्के मीटरने पाणी जोडणी लागू करण्याची शिफारस देखील यात केली आहे.
-

धुळेच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड सापडली
•
माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की, मूल्यांकन समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाने पैसे वसूल केले. धुळे जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अंदाज समिती येथे आली असल्याचे त्यांनी सांगितले.
-

मुंबईत ई-बाईक टॅक्सी; ऑटो रिक्षा संघटनांचा विरोधात मोर्चा
•
ऑटो रिक्षा-टॅक्सी युनियनचे प्रमुख शशांक राव म्हणाले की, हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने युनियनशी कोणतीही चर्चा केली नाही. राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवेला एकतर्फी परवानगी दिली.
