Tag: 32 airports in the country to be closed
-

देशातील 32 एअरपोर्ट 15 मेपर्यंत बंद; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
•
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे आणि सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एकूण ३२ विमानतळे नागरी उड्डाणांसाठी तात्पुरती बंद केली आहेत. हे लॉकडाऊन ९ मे २०२५ पासून सुरू होईल आणि १४ मे २०२५ पर्यंत…
