Tag: 430 flights canceled
-
भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
•
ऑपरेशन सिंदूर नंतर बदलती परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत. तर २७ विमानतळ शनिवार १० मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, रद्द झालेल्या उड्डाणे देशातील एकूण उड्डाणांपैकी तीन टक्के आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार२४ नुसार, पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र नागरी…