Tag: Ajit Pawar
-
सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे…
-
”महायुतीत शरद पवार आल्यास बळ मिळणार नाही”; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे किंवा न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ते सोबत आले…
-
”पहिले अजित दादांची माफी मागा मगच एकत्रीकरणाची चर्चा” : अमोल मिटकरी
•
अमरावती : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. मात्र अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. अजित…
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
•
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ‘जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्द्यावर एक सूचक विधान…
-
चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन
•
अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली…
-
निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला
•
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे.…
-
शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
•
सध्या दिवसा लोडशेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र प्राण्यांसह इतर संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट देणार असल्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज येथे संवाद उद्योजकांशी या कार्यक्रमाचे आयोजन…
-
“कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले
•
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अनेक मतभेदाच्या बातम्या झाल्या. राजकीय व्यासपीठावर दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे एकत्र येतील का? अशी अनेकदा चर्चा झाली आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित होते. आता यावर अजित पवार यांनी…
-
बीडमध्ये युवकांसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय; ‘सीआयआयआयटी’ प्रकल्पासाठी १९१ कोटींची गुंतवणूक
•
बीड जिल्ह्यातील युवकांना उद्योगसक्षम बनवून त्यांच्यासमोर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग’ (CI3T) म्हणजेच ‘सीआयआयआयटी’ हे केंद्र बीडमध्ये स्थापन होणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांतच…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.