Tag: ambajogai city

  • अंबाजोगाई ठरणार महाराष्ट्रातील तिसरे ‘कवितेचे गाव’; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

    अंबाजोगाई ठरणार महाराष्ट्रातील तिसरे ‘कवितेचे गाव’; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

    आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाई शहराला ‘कवितेचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी बीड दौऱ्यावर केली. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव ठरणार आहे. यापूर्वी केशवसुतांचे मालगुंड व कुसुमाग्रजांचे शिरवाडे या गावांना कवितेचे गाव म्हणून मान्यता देण्यात…