Tag: chief justice bhushan gavai
-
मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्याचे कौतुक: जनहिताचे निर्णय आणि साधेपणाची प्रशंसा
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या जनहितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले. फडणवीस म्हणाले की, हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी…
-
माजी विद्यार्थी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील शाळेला दिली भेट; मातृभाषेतील शिक्षणाचे केले कौतुक
•
मुंबई: भारताचे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील त्यांच्या जुन्या शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक घट्ट होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात आणि हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वास…
-
सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?
•
नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेप्रकरणी तमिळनाडू राज्य विपणन महामंडळ (TASMAC) वर छापे टाकल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) कडक शब्दात फटकारले. ईडी सर्व मर्यादा ओलांडत असल्याचेही त्यांनी म्हटले.सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ईडीच्या कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि एजन्सी तिच्या मर्यादा ओलांडत असल्याचे तीनदा…
-
सरन्यायाधीश भूषण गवई सुट्ट्याबद्दल वकिलांना स्पष्टच बोलले
•
सुट्टीतील खंडपीठे ही विशेष खंडपीठे आहेत जी भारताचे सरन्यायाधीश उन्हाळी आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये ‘तातडीच्या बाबी’ ऐकण्यासाठी नियुक्त करू शकतात, ज्यामध्ये जामीन, बंदी आणि इतर मूलभूत हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित याचिका समाविष्ट आहेत
-
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर महाराष्ट्र सरकारने घेतला हा निर्णय
•
मुंबई : पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी सरन्यायाधीश बी. आर. गवई हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या भेटीवर होते. या काळात त्यांनी एका पुरस्कार सोहळ्यात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली होती. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी याचा निषेध केला. लोकांनी या प्रकरणी राष्ट्रपतींना पत्रही लिहिले. या घटनेच्या दोन दिवसांनंतर, मंगळवारी, महाराष्ट्र सरकारने सरन्यायाधीशांना…
-
सरन्यायाधीश भूषण गवई यांची महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी
•
मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बोलताना यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाषणाच्या शेवटी बोलताना सरन्यायाधीशांनी एका मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली.ते म्हणाले की, “आपण म्हणतो लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे…