Tag: Chief Minister Devendra Fadnavis
-
महाराष्ट्राची जागतिक स्तरावर प्रशंसा: २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य
•
मुंबई: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाने जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे. ‘मार्जिन स्टॅनले’ या नामांकित जागतिक वित्तीय सेवा संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (एक ट्रिलियन डॉलर) पर्यंत पोहोचेल. अर्थव्यवस्थांवरील वाढलेला विश्वास, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीतील वाढ यामुळे राज्याने आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा…
-
मुख्यमंत्र्यांनी जेएनयूमध्ये केले प्रतिपादन: मातृभाषेचा अभिमान बाळगावा, अन्य भाषांचाही सन्मान करावा
•
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे आणि भाषेविना ज्ञानाचा खजिना उपलब्ध होऊ शकत नाही. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचाही सन्मान करायला पाहिजे.” जेएनयूमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी…
-
महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण-२०२५: ₹७०,००० कोटींची गुंतवणूक आणि ‘सर्वांसाठी घर’चे उद्दिष्ट
•
मुंबई: महाराष्ट्र शासनाने २०२५ गृहनिर्माण धोरणानुसार, ‘माझं घर, माझा हक्क’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुधवारी (आज) एक अध्यादेश जारी केला आहे. या धोरणांतर्गत, पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यासाठी अंदाजे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यात वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन…
-
“फडणवीसांच्या कार्याची गती अफाट”: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाचा वर्षाव
•
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले. शरद पवार म्हणतात, “त्यांच्या कामाची…
-
‘हुशार आणि प्रामाणिक राजकारणी’, उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक
•
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून, यानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या जात असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या…
-
“सरकार भिकारी आहे” कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
•
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत, मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिंमत नाही का, असा…
-
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्तता: सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : मुख्यमंत्री
•
मुंबई: २९ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. “हा निकाल सर्वांसाठी धक्कादायक आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. २०१४ मध्ये विशेष मकोका न्यायालयाने या प्रकरणात १२ जणांना दोषी…
-
कृषिमंत्र्यांच्या ‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ: मुख्यमंत्र्यांकडून कानउघडणी
•
मुंबई: विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कोकाटे यांची कानउघडणी केली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार…
-
जनता आपल्याला शिव्या देतेय, म्हणतेय, सगळे आमदार माजलेत; देवेंद्र फडणवीस संतापले
•
मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने विधिमंडळाची प्रतिमा गंभीरपणे मलिन झाली आहे. या घटनेवर शुक्रवारी (१८ जुलै रोजी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात भाष्य केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत…
-
धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
•
नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना’ हे नाव, ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि वाघासोबतचा भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली असून, आज यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार…