Tag: Chief Minister Devendra Fadnavis

  • राज्य शासनात ३ लाखांहून अधिक पदे रिक्त: कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, उमेदवारांमध्ये नाराजी

    राज्य शासनात ३ लाखांहून अधिक पदे रिक्त: कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, उमेदवारांमध्ये नाराजी

    मुंबई: महाराष्ट्र राज्य शासनात विविध विभागांमध्ये तब्बल ३ लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. मंजूर असलेल्या ७.९९ लाख पदांपैकी २ लाख ९२ हजार ५७० पदे सध्या रिक्त आहेत. यात नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या ५ हजार २८९ कर्मचाऱ्यांची भर घातल्यास हा आकडा २…

  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन

    नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनसुरक्षा’ कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जे लोक या विधेयकाचे एकही अक्षर न वाचता विरोध करत आहेत, ते एका प्रकारे जहाल डाव्यांचे समर्थन करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी नागपूर येथे केले. सरकारविरोधात बोलण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट…

  • धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले: पुन्हा लावल्यास पोलिसांना जबाबदार धरणार : मुख्यमंत्री फडणवीस

    धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले: पुन्हा लावल्यास पोलिसांना जबाबदार धरणार : मुख्यमंत्री फडणवीस

    मुंबई: मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवण्याची कारवाई पूर्ण झाली असून, मुंबई आता पूर्णपणे ‘भोंगेमुक्त’ झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यानंतर जर कोणत्याही धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात…

  • सिंदूर उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    सिंदूर उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई: मुंबईतील जुना ‘कर्नाक पूल’ आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ या नव्या नावाने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि सामर्थ्याला वंदन करण्याच्या उद्देशाने हे नामकरण करण्यात आले आहे. नामकरणामागची भूमिका अनेक वर्षांपासून ‘कर्नाक पूल’ हे ब्रिटिश गव्हर्नरच्या नावाने…

  • महाराष्ट्र विधानसभा: ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ अखेर मंजूर

    महाराष्ट्र विधानसभा: ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ अखेर मंजूर

    मुंबई: नक्षलवादी विचारांचा प्रसार आणि नक्षलग्रस्त संघटनांवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले हे विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले की, हा कायदा राज्यातील तरुणांना नक्षलवादी विचारांकडे आकर्षित करणाऱ्या संघटनांवर लगाम घालण्यासाठी…

  • अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिलासा: वाढीव टप्पा अनुदानास मंजुरी

    अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिलासा: वाढीव टप्पा अनुदानास मंजुरी

    मुंबई: राज्यातील सुमारे ६,५०० अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ‘शाळा बंद’ आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र शासनाने ११ जुलैच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले…

  • मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्याचे कौतुक: जनहिताचे निर्णय आणि साधेपणाची प्रशंसा

    मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्याचे कौतुक: जनहिताचे निर्णय आणि साधेपणाची प्रशंसा

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या जनहितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले. फडणवीस म्हणाले की, हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी…

  • पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांचा रास्ता रोको

    पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांचा रास्ता रोको

    कळंब (जि. धाराशिव) पोलिसांच्या कथित मारहाणीत मुरूड तालुक्यातील ढोराळा येथील भैरू येडबा चौधरी (वय ४०) या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी (७ जुलै २०२५) मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी लावून धरली. मिळालेल्या माहितीनुसार, भैरू चौधरी यांना शुक्रवारी (४ जुलै…

  • संभाजीनगर व्हिट्स हॉटेल प्रकरण: उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मंत्रीपुत्रावरील आरोपांनी वादंग

    संभाजीनगर व्हिट्स हॉटेल प्रकरण: उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मंत्रीपुत्रावरील आरोपांनी वादंग

    छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर विरोधकांनी मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. अखेर, उपमुख्यमंत्री…

  • राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा

    राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा

    राज्यात मान्सूनची समाधानकारक प्रगती झाली असून, ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरीच्या ९९% पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेषतः कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात आषाढसरींचा दिलासा सोमवारी विदर्भात आषाढसरींनी…