Tag: Congress
-
तर काँग्रेसने मुस्लीम अध्यक्ष नेमावा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसला खुलं आव्हान
•
काँग्रेसला खरोखर मुस्लिमांबद्दल सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी मुस्लीम पक्षाध्यक्ष नेमावा आणि निवडणुकांमध्ये ५० टक्के तिकिटे मुस्लिमांना द्यावी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
-
काँग्रेस नेत्याने दारूच्या नशेत कार पळवली, ९ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू
•
जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेत्याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत ९ जणांना चिरडले.
-
गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
•
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
-
वक्फ विधेयक मंजूर होताच; काँग्रेसचा मुस्लिम चेहरा युसूफ अब्राहानींचा पक्षाला रामराम
•
वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे काँग्रेसचे संकेत
•
स्वबळावर लढण्याचे काँग्रेसचे संकेत
-
राहुल गांधींनी काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेतला
•
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) आपल्या पक्षाच्या लोकसभा खासदारांसोबत बैठक घेऊन पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन तीन निकषांवर केले – संसदेतील उपस्थिती, विरोधकांच्या निदर्शनांमध्ये सहभाग आणि केंद्रीय अर्थसंकल्प व राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान त्यांच्या भाषणांचा प्रभाव. यानंतर, राहुल…
-
नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपींच्या मुक्ततेनंतर विहिंपचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
•
देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील १९ वर्षांपूर्वीच्या पाटबंधारेनगर मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी नांदेड न्यायालयाकडून १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल १९ वर्ष हा याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता, या निकालामुळे सीबीआयला दणका बसला आहे. शनिवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील सत्र न्यायालयाने सर्व नऊ…
-
२०१२ साली काँग्रेसवर आलेल्या संकटावर मणिशंकर अय्यर यांचा मोठा खुलासा
•
२०१२ साली प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते -मणिशंकर अय्यर