Tag: dharashiv drugs story

  • धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…