Tag: farmers
-
महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी: देशावर १२ लाख कोटींहून अधिक कर्ज
•
नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून, ३१ मार्च २०२४ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांवर तब्बल १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आहे, त्यांच्या डोक्यावर ८ लाख ३८ हजार २४९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
-
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
•
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तातडीने या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र ती फेटाळल्याने संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “शेतकऱ्यांना भिकारी संबोधले जात…
-
खरीप पिकांवर एमएसपी निश्चित, व्याज अनुदान योजना जाहीर; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ५ प्रमुख निर्णय
•
नवी दिल्ली : आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत, खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत २,०७,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजना देखील मंजूर…
-
शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
•
सध्या दिवसा लोडशेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र प्राण्यांसह इतर संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट देणार असल्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज येथे संवाद उद्योजकांशी या कार्यक्रमाचे आयोजन…