Tag: Farmers scheme
-
शेतकरी योजनांमधील गैरव्यवहारावर कठोर कारवाई: नांदेडमध्ये निलंबन, जालन्यात फौजदारी कारवाई होणार
•
मुंबई: शेतकरी योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन विशिष्ट कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील कृषी योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी कठोर पावले उचलली जात असून, दोषींकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नांदेड…