Tag: Maharashtra
-
देशातील २१% खासदार-आमदार राजकीय घराण्यातून : महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
•
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार देशातील लोकप्रतिनिधींमध्ये घराणेशाहीचा प्रभाव प्रचंड आहे. देशातील २१% खासदार, आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य हे राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. यात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील ६०४ लोकप्रतिनिधींमध्ये १४१ (२३%) जण राजकीय घराण्यातील आहेत. महाराष्ट्रात ४०३…
-
कुर्डू मुरुम उत्खनन वाद गाजला, पालकमंत्री गोरे म्हणाले, उत्खनन बेकायदेशीर
•
कुर्डूवाडी (सोलापूर) : कुर्डू गावातील मुरुम उत्खननप्रकरण अधिकच चिघळले असून शुक्रवारी संपूर्ण गावाने शंभर टक्के बंद पाळला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच अप्पारावसाहेब ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने वातावरण तापले आहे.दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिळालेल्या अहवालानुसार कुर्डूतील मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. गेल्या…
-
लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी
•
लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
-
तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा
•
मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
-
महाराष्ट्रावर तब्बल 9.32 लाख कोटींचे कर्ज; लोककल्याणकारी योजनांचा बोजा
•
मुंबई: महागाईमुळे वाढलेला आर्थिक ताण, राज्याच्या तिजोरीवरील भार आणि विकासासाठी घेतलेल्या कर्जामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी, अशा परिस्थितीत राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची घोषणा सुरूच आहे. राज्यात आधीच ९.३२ लाख कोटींचे कर्ज असताना आणि तिजोरीवर ताण असताना अनेक नव्या मोफत योजनांची घोषणा केली जात आहे, त्यामुळे अनेक आर्थिक तज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
-
आषाढी वारीत धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात संताप
•
आषाढी वारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असताना, दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमार करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करून…
-
मुंबई मेट्रो वन खात्यात ₹१,१६९ कोटी जमा करा – मुंबई उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश
•
मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला ४ आठवड्यांच्या आत एमएमओपीएलच्या खात्यात १,१६९ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की, यातून मिळणारे उत्पन्न एमएमओपीएलचे कर्ज कमी करण्यासाठी वापरले जाईल.
-
दारू महागली; महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले
•
राज्यातील ७० दारू उत्पादक कंपन्यांपैकी ३८ बंद आहेत. एमएमएलमुळे या कंपन्या पुन्हा काम सुरू करू शकतात. यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळेल. दारू उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
-
”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
पहलगाम दहशतवादी हल्ला : “पंतप्रधान मोदीजी अत्यंत कठोर कारवाई करतील”- मुख्यमंत्री फडणवीस
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण २६ लोकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “दहशतवाद्यांना निश्चितच शिक्षा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेच्या सूत्रधाराला शोधून काढतील आणि त्यांना उत्तर देताना अत्यंत कठोर कारवाई करतील.” हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये…