Tag: Maharashtra government’s new housing policy
-
महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरण, ३५ लाख घरे बांधली जाणार; कोणाला मिळणार?
•
मुंबई: महाराष्ट्राच्या महायुती सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये २०३० पर्यंत ३५ लाख परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत झोपडपट्टी पुनर्विकासापासून पुनर्बांधणीपर्यंत सर्वसमावेशक रणनीती समाविष्ट आहे. त्याचे मुख्य लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटांवर आहे. या प्रकल्पात एकूण ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक…