Tag: Maharashtra Research Center
-
सहकार कायद्यात बदल करण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार- मुख्यमंत्री
•
फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना सरकारी खाती व्यवस्थापित करण्याची परवानगी देण्याचे मार्ग शोधेल.
-
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला
•
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, प्रमुख भारतीय आयटी आणि जागतिक सल्लागार कंपन्यांनी संवेदनशील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करणारे सल्लागार जारी केले आहेत.
-
युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथे स्वयंसेवी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; मोठ्याप्रमाणात प्रतिसाद
•
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एक असा दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
-
मुंबई प्रशासनाकडून फक्त ३ मिनिटांत मॉक ड्रिल प्रक्रिया पूर्ण
•
जवळजवळ २५ वर्षांपासून नागरी संरक्षणात काम करणारे बँकर सचिन गावडे म्हणाले की, अधिकारी आणि स्वयंसेवकांना सुरक्षेच्या विविध पैलूंवर नियमित प्रशिक्षण दिले जाते
-
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा; दोघांना अटक
•
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांना अटक केली
-
राहुल गांधींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन
•
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जून महिन्यात संभाजी नगर येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे
-
राज्यातील काही भागात गारपिटीची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
•
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. आता राज्यात गारपिटीसह पाऊस तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. कारण अवेळी पडणारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांवर मोठा परिणाम होतो. मागील काही वर्षात अनेकदा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं…
-
कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा
•
दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय…
-
महावितरण कंपनीकडून वीजदर वाढीसाठी फेरविचार याचिका दाखल
•
महावितरण कंपनीने वीजदर वाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे (SERC) फेरविचार याचिका दाखल केली आहे.
-
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्याचा जिगरी मित्र चीन भडकला
•
पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला.