Tag: Maharashtra Research Center
-
सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू
•
डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
-
वक्फ कायद्यानंतर आता इतर धर्मांच्या धार्मिक जमिनींवर भाजपची नजर – उद्धव ठाकरे यांचा आरोप
•
वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर आता भाजप इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांच्या जमिनीवरही डोळा ठेवून आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे
-
माहीममध्ये पर्यावरणस्नेही पुढाकार : वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी पावसाळी वृक्षारोपणाची जय्यत तयारी
•
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी माहीममधील स्थानिक नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे.
-
दोघांचं लग्न जमलेलं, वॉटर पार्कला फिरायला गेले; महिलेचा रोलर कोस्टर अपघातात मृत्यू
•
लग्नाचे स्वप्न उराशी बाळगून आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी सज्ज असलेल्या २४ वर्षीय प्रियांकाच्या आयुष्याचा धक्का बसवणाऱ्या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
-
विहिरींवर बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई; मुंबईला मानवनिर्मित जलसंकटाचा धोका?
•
बृहन्मुंबई महानगरपालिकाचा विहीर मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय नियमनाच्या दृष्टिकोनातून योग्य असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम मुंबईच्या जलव्यवस्थेवर गंभीर असू शकतात
-
लातूर मनपा आयुक्तांनी उचललं टोकाचं पाऊल,महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी
•
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा रात्री उघडकीस आली आहे.
-
99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात?
•
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९वे पर्व कोणत्या शहरात रंगेल, याकडे साहित्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे
-
‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्रातील एमआयडीसी वसाहती असलेल्या गावांचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
•
पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
डॉ.रमेश वरखेडे यांना राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्कार
•
लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता लेखक अनिल सामंत (गोवा) आणि लेखन व मराठी साहित्य प्रसाराकरिता लेखक प्रकाश जडे (मंगळवेढा) यांना देण्यात येणार आहे.