Tag: Maharashtra Research Center
-
भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का: पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील आर्थिक नियंत्रण सरकारकडे
•
मुंबई: भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मोठ्या प्रकल्पांचे आर्थिक नियंत्रण स्वतःकडे घेतले आहे. हा निर्णय राज्यातील राजकीय आणि आर्थिक समीकरणात मोठा बदल घडवणारा मानला जात आहे.…
-
रायगडमध्ये पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
•
रायगड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.…
-
धाराशिव: पटसंख्या वाढवण्यासाठी दुधाळवाडी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; घरपट्टी आणि पाणीपट्टीतून सूट!
•
कळंब, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या ही सध्या एक मोठी चिंता बनली आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, यावर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुधाळवाडी ग्रामपंचायतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद…
-
अहमदाबाद विमान अपघातस्थळी सापडलेले मौल्यवान ऐवज केले परत, 70 तोळे सोनं आणि…
•
अहमदाबाद: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर मदतकार्यात धावून गेलेल्या पहिल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या राजेश पटेल यांच्या प्रामाणिकपणाचे एक उल्लेखनीय उदाहरण समोर आले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पटेल यांनी अपघातस्थळी परत जाऊन तेथे विखुरलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी गोळा केलेला सर्व ऐवज तत्काळ…
-
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची मोठी झेप, आयआयटी-मुंबईची घसरण
•
मुंबई: नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर स्थान मिळवून लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत ७११-७२० वरून ६६४ व्या स्थानावर मजल मारली आहे. दुसरीकडे, आयआयटी-मुंबईची घसरण झाली असून ते देशात दुसऱ्या स्थानी…
-
प्रजनन दरात मोठी घट असताना भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर, UN च्या अहवालात दावा
•
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) नवीन लोकसंख्याशास्त्रीय अहवालात भारताच्या लोकसंख्येबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार, २०२५ शेवटपर्यंत भारताची लोकसंख्या १.४६ अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी जगात सर्वाधिक आहे.
-
मुंबई मेट्रो वन खात्यात ₹१,१६९ कोटी जमा करा – मुंबई उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश
•
मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला ४ आठवड्यांच्या आत एमएमओपीएलच्या खात्यात १,१६९ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की, यातून मिळणारे उत्पन्न एमएमओपीएलचे कर्ज कमी करण्यासाठी वापरले जाईल.
-
दारू महागली; महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले
•
राज्यातील ७० दारू उत्पादक कंपन्यांपैकी ३८ बंद आहेत. एमएमएलमुळे या कंपन्या पुन्हा काम सुरू करू शकतात. यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळेल. दारू उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
-
”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
सरन्यायाधीश भूषण गवई सुट्ट्याबद्दल वकिलांना स्पष्टच बोलले
•
सुट्टीतील खंडपीठे ही विशेष खंडपीठे आहेत जी भारताचे सरन्यायाधीश उन्हाळी आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये ‘तातडीच्या बाबी’ ऐकण्यासाठी नियुक्त करू शकतात, ज्यामध्ये जामीन, बंदी आणि इतर मूलभूत हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित याचिका समाविष्ट आहेत