Tag: Maharashtra Research Center

  • पाकिस्तान वर  केलेल्या एअर स्ट्राइक या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर चे नाव का देण्यात आले? हे आहे याच्या मागचे कारण

    पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राइक या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर चे नाव का देण्यात आले? हे आहे याच्या मागचे कारण

    अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांना करारा जवाब दिला आहे.

  • बुद्धधातूंचा बुधवारी लिलाव; या कारणामुळे जगभरातून होतोय विरोध

    बुद्धधातूंचा बुधवारी लिलाव; या कारणामुळे जगभरातून होतोय विरोध

    प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी बुधवारी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे 1890 च्या दशकात सापडलेल्या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये बुद्धधातूंचा समावेश आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि…

  • अबब… शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक आले खरबो रुपये; आकडा वाचून तुमचंही डोकं चक्रावेल

    अबब… शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक आले खरबो रुपये; आकडा वाचून तुमचंही डोकं चक्रावेल

    उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील शेतकरी अजित सिंह यांच्या बँक खात्यात अचनक खरबो रुपये आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम किती आहे हे वाचून शेतकरी काय चांगला सुशिक्षित पण सांगू शकणार नाही. कारण ते आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल १० नील १ खरब…

  • मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता…

  • भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही;  संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    आता भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही खैर नाही, असंच म्हणावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व्हिसदरम्यान संपत्ती कितो वाढली, हे तपासणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले आमच्या सरकारमध्ये पैसे घेऊन काम करणे असे चालणार नाही. राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांना अँटी करप्शन…

  • लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू

    लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू

    लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा 1500 हजाराचा हफ्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालं आहे. हा 10वा हफ्ता असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 15 हजार रुपये या योजनेच्या माध्यमाने मिळाले आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता…

  • अक्षय्य “परोपकारी” तृतीया

    अक्षय्य “परोपकारी” तृतीया

    अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. “कालविवेक”या ग्रंथामध्ये अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मनाला आनंदी, संयमी ठेवण्याचे व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. पण आपल्याकडे या दिवशी गृहप्रवेश, वाहन, सोने किंवा कोणतीही मौल्यवान खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. बाहेर वैशाख वणवा पेटत असताना, मनात निश्चयाचे बीज जपावे, आपल्यापेक्षा दुसर्‍यांच्या आनंदाचा,…

  • स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…

    स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…

    मराठा साम्राज्याची पताका अटकेपार फडकवणारे रणधुरंधर पेशवा बाजीराव ज्यांच्या काळात मराठ्यांची सत्ता जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर होती…मोठमोठी सरदार घराणी यांच दरम्यान उदयास आली… असे महापराक्रमी पेशवे बाजीराव यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन ! थोरले बाजीराव पेशवे हे सुमारे सहा फूट उंच, भक्कम आणि पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या तेजस्वी कांतीमुळे आणि तांबुस…

  • धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…

  • भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    “श्रीलंकेत भारतातील उद्योगांना प्रचंड संधी , तुम्ही या आणि तुमचे उद्योग उभारा ” असे आवाहन श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी केले आहे. श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या…