Tag: Maharashtra Research Centre
-
बीडमध्ये आकाशातून पडले २ दगड, शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण
•
३ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजता या दुर्गम गावात हे दगड आकाशातून कोसळले.
-
हसन मुश्रीफ वाशिमच्या पालकमंत्रीपदावरून माघार घेण्याच्या तयारीत; दत्तात्रय भरणेंच्या नावाची चर्चा
•
महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी तब्बल ७५० किमी दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार देण्यात आला होता, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी प्रकाश आबीटकर यांची नियुक्ती झाली होती.
-
टेस्लाची मुंबई-पुण्यात मोठी भरती; २० पदांसाठी संधी, पहिलं शोरूम बीकेसीमध्ये
•
उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपली भरती मोहीम गतीमान केली आहे. महाराष्ट्रात एकूण २० रिक्त पदांसाठी संधी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मुंबईसाठी १५ आणि पुण्यासाठी ५ पदे उपलब्ध आहेत.
-
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा; पण, केली अशी कोंडी
•
काँग्रेस ने भास्कर जाधवांच्या नावाला जरी सहमती दर्शवली असली तरी दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.
-
राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी; या घोटाळ्यात एकनाथ शिंदेंचं नाव आलं समोर
•
धनंजय मुंडे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येत आहे.
-
मुंबईतील रुग्णालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाचे विशेष स्वच्छता अभियान
•
स्वच्छता मोहीम ३ मार्च २०२५ रोजी सुरू झाली असून, पुढील १५ दिवस म्हणजेच १७ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण मुंबईत राबविली जाणार आहे.
-
बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करुन महिलेचा खून
•
दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव करून एका महिलेचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
‘लवकर लवकर मुलं जन्माला घाला नाहीतर..;सीएम स्टॅलिन यांचा लग्नातच नवविवाहित दाम्पत्याला अजब सल्ला
•
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नवविवाहित जोडप्यांना शक्य तितक्या लवकर पालक होण्याचा सल्ला दिला आहे.
-
गाय तस्करीच्या संशयावरून युवकाची हत्या; हरियाणात पाच गोरक्षक अटकेत
•
हरियाणातील पलवल येथे गाय तस्करीच्या संशयावरून एका ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण
-
२६ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांची होणार स्थापना
•
आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर प्रथमच महामुंबईत नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची स्थापना होणार आहे.