Tag: Maharashtra water shortage
-
राज्यावर पाणीटंचाईचं संकट; 2 हजार 997 प्रकल्पातील पाणीसाठा 33 टक्क्यांवर
•
राज्यात पाणीटंचाई भेडसावत आहेत. कारण राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तब्बल ३ हजार १५ गावं, वाड्यांची तहान टँकर्सने भागवली जात आहे. तसेच तापमानामुळे पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचं संकट राज्यात घोंगवत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची…