Tag: Mahesh Mhatre
-
रजेवर असलेल्या निमलष्करी दलातील जवानांना तात्काळ परत बोलावले; केंद्रीय मंत्री अमित शाहांचा आदेश
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा; दोघांना अटक
•
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांना अटक केली
-
राहुल गांधींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन
•
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जून महिन्यात संभाजी नगर येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे
-
राज्यातील काही भागात गारपिटीची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
•
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. आता राज्यात गारपिटीसह पाऊस तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. कारण अवेळी पडणारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांवर मोठा परिणाम होतो. मागील काही वर्षात अनेकदा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं…
-
कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा
•
दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय…
-
यंदा मोसमी पाऊस आठ दिवस आधीच दाखल होणार;हे आहे कारण
•
नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे यंदा आठ दिवस अगोदरच मोसमी पाऊस
-
महावितरण कंपनीकडून वीजदर वाढीसाठी फेरविचार याचिका दाखल
•
महावितरण कंपनीने वीजदर वाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे (SERC) फेरविचार याचिका दाखल केली आहे.
-
‘आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल आभारी’, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
•
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे.
-
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्याचा जिगरी मित्र चीन भडकला
•
पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला.
-
ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले असदुद्दीन औवेसी?
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.