Tag: Mahesh Mhatre

  • अक्षय्य “परोपकारी” तृतीया

    अक्षय्य “परोपकारी” तृतीया

    अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. “कालविवेक”या ग्रंथामध्ये अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मनाला आनंदी, संयमी ठेवण्याचे व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. पण आपल्याकडे या दिवशी गृहप्रवेश, वाहन, सोने किंवा कोणतीही मौल्यवान खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. बाहेर वैशाख वणवा पेटत असताना, मनात निश्चयाचे बीज जपावे, आपल्यापेक्षा दुसर्‍यांच्या आनंदाचा,…

  • स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…

    स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…

    मराठा साम्राज्याची पताका अटकेपार फडकवणारे रणधुरंधर पेशवा बाजीराव ज्यांच्या काळात मराठ्यांची सत्ता जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर होती…मोठमोठी सरदार घराणी यांच दरम्यान उदयास आली… असे महापराक्रमी पेशवे बाजीराव यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन ! थोरले बाजीराव पेशवे हे सुमारे सहा फूट उंच, भक्कम आणि पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या तेजस्वी कांतीमुळे आणि तांबुस…

  • धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…

  • भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    “श्रीलंकेत भारतातील उद्योगांना प्रचंड संधी , तुम्ही या आणि तुमचे उद्योग उभारा ” असे आवाहन श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी केले आहे. श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या…

  • पावसाळ्यापूर्वी बीएमसीची तयारी जोमात; नालेसफाईच्या कामाला गती

    पावसाळ्यापूर्वी बीएमसीची तयारी जोमात; नालेसफाईच्या कामाला गती

    येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जोरात तयारी करत असून, मुख्याधिकारी भूषण गगराणी यांनी गुरुवारी शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी करत गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, नाल्यांमधून बाहेर काढलेला गाळ ४८ तासांच्या आत निश्चित जागी योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात यावा. तसेच, निचरा सुरळीत राहण्यासाठी नाल्यांमध्ये कचऱ्यामुळे…

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पहिले असे विमानतळ ठरणार आहे, जिथे वॉटर टॅक्सीच्या स्वरूपात जलवाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिडकोच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, “विमानतळासाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांचा समावेश असलेली बहुविध जोडणी…

  • शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 ने खाली; 10 लाख कोटी रुपये बुडाले

    शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 ने खाली; 10 लाख कोटी रुपये बुडाले

    भारतीय शेअर बाजारमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदाराना 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावा लागला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळजवळ 1,000 अंकांनी घसरून 78,800 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 335 अंकांनी घसरून 23,908 च्या पातळीवर पोहोचला. सर्वात…

  • लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

    लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

    लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशाच प्रकारच्या दोन घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या आहेत. बलात्कारप्रकरणी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी दिली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत…

  • अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

    अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

    कोल्हापुरातील शिक्षकाला विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे.ही घटना 9 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती.…

  • शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोठा निर्णय; राज्यातील शाळांची माहिती मिळणार एका क्लिकवर

    शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोठा निर्णय; राज्यातील शाळांची माहिती मिळणार एका क्लिकवर

    राज्यातील शाळांबाबत सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना…