Tag: Marathwada farmers
-
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-
मराठवाड्यातील पीक पॅटर्नमध्ये मोठा बदल; सोयाबीनने कापूस आणि ‘हायब्रीड’ ज्वारीची जागा घेतली
•
मराठवाड्यातील शेतकरी आता बदलत्या उत्पादन खर्चाचा आणि शेतमालाच्या दराचा विचार करून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. कधीकाळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दिसणारी ‘हायब्रीड’ ज्वारी आता जवळजवळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कापसाच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी ‘राम राम’ ठोकला असून, सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक बनले आहे. सोयाबीनसोबतच मक्याचा पेराही मोठ्या प्रमाणात…